विश्‍वकल्याणासाठी भारताचे रक्षण आवश्यक !

‘विश्‍वाचे कल्याण आणि लाभ यांच्यासाठी भारताचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे; कारण केवळ भारतच विश्‍वाला शांती आणि न्याय व्यवस्था देऊ शकतो.’
– मदर, अरविंद आश्रम (हिन्दू चिंतन)