![]() ज्या लोकांचा आत्म्यावर विश्वास नाही, ते लोक अत्यंत दुर्दैवी दशेत आहेत. आपण कुठून आलो आणि कुठे जाणार आहोत ? याचे ज्ञान नसते. आत्मज्ञान हे सर्वांत महत्त्वाचे ज्ञान आहे; पण त्या ज्ञानाची चर्चा कोणत्याही विश्वविद्यालयात होत नाही; पण या शरिराची रचना कशी आहे ? मृत आणि जिवंत शरीर यांत भेद कोणता आहे ? शरीर जिवंत का आणि कसे रहाते ? शरिराची स्थिती कोणती आहे आणि शरिराचे महत्त्व काय आहे ? या प्रश्नांचा सध्या कुणीही अभ्यास करत नाही. – स्वामी श्रील भक्तीवेदांत प्रभुपाद (संदर्भ : आत्मसाक्षात्काराचे विज्ञान) |

समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेल्या दिव्य भक्तीसत्संगाच्या माध्यमातून साधक अनुभवत असलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची असीम कृपा !
‘स्वभावदोष न्यून होऊन आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी व्यष्टी साधनेलाच प्राधान्य द्यायला हवे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले