![]() ज्या लोकांचा आत्म्यावर विश्वास नाही, ते लोक अत्यंत दुर्दैवी दशेत आहेत. आपण कुठून आलो आणि कुठे जाणार आहोत ? याचे ज्ञान नसते. आत्मज्ञान हे सर्वांत महत्त्वाचे ज्ञान आहे; पण त्या ज्ञानाची चर्चा कोणत्याही विश्वविद्यालयात होत नाही; पण या शरिराची रचना कशी आहे ? मृत आणि जिवंत शरीर यांत भेद कोणता आहे ? शरीर जिवंत का आणि कसे रहाते ? शरिराची स्थिती कोणती आहे आणि शरिराचे महत्त्व काय आहे ? या प्रश्नांचा सध्या कुणीही अभ्यास करत नाही. – स्वामी श्रील भक्तीवेदांत प्रभुपाद (संदर्भ : आत्मसाक्षात्काराचे विज्ञान) |

इतर साधनामार्ग आणि गुरुकृपायोग यांमधील भेद
CM Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !
भय घालवण्यासाठी प्रयत्न करायला हवा !
क्षेत्रमाहात्म्य : जगन्नाथ पुरी !
साधकांनो, स्वतःमधील स्वभावदोषांमुळे खचून न जाता सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेल्या साधनेवर अढळ श्रद्धा ठेवून प्रयत्नरत रहा !
श्रीराममंदिराला सरकारनियुक्त अधिकार्याची नाही, रामभक्ताची आवश्यकता !