हिंदी चित्रपटातील गाणी लावल्यामुळे खासदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी डी.जे. बंद करायला लावला !

नागरिकांच्या तक्रारीमुळे श्रीरामनवमी कार्यक्रमातील प्रकाराविषयी कृती (डी.जे. – मोठा आवाज करणारी ध्वनीयंत्रणा) पुणे – कोथरूड भागातील एम्.आय.टी. परिसरामध्ये डी.जे. वाजवत श्रीरामनवमीचा कार्यक्रम साजरा केला जात होता. त्या ठिकाणी भाजपच्या राज्यसभा खासदार प्रा. (सौ.)  मेधा कुलकर्णी यांनी हस्तक्षेप करत नागरिकांना त्रास होत असल्यामुळे कार्यक्रम बंद केला. ही घटना १७ एप्रिल या दिवशी रात्री घडली. (नागरिकांना त्रास … Read more

रामटेकडी (पुणे) येथील प्रकल्पाला कचरा डेपोचे स्वरूप !

याविषयी प्रशासनाने जनतेला उत्तर देणे अपेक्षित आहे !

प्रवेशबंदीच्या ठिकाणी रिक्शाचालकांकडून रिक्शा उभ्या !

याला पनवेलचा प्रादेशिक परिवहन विभागही उत्तरदायी !

निवडणूक ओळखपत्राविना अन्य ओळख पुरावेही मतदानासाठी चालणार !

मतदार ओळखपत्र नसल्यास अन्य १२ प्रकारचे ओळख पुरावे स्वीकारण्याची अनुमती निवडणूक आयोगाने दिली आहे.  

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : समृद्धी महामार्गावर सिन्नर येथे अपघात; यमराजाची वेशभूषा करून निवडणुकीचा अर्ज भरला !…

समद्धी महामार्गावर १८ एप्रिलला सकाळी सिन्नर तालुक्यातील खंबाळे शिवारात महिंद्रा स्कॉर्पिओचा भीषण अपघात होऊन २ जण ठार, तर ३ जण गंभीर घायाळ झाले आहेत.

आदर्श हिंदु राष्ट्र अर्थात्‌ रामराज्य !

‘हिंदु राष्ट्रात, म्हणजेच रामराज्यात लहानपणापासूनच साधना करवून घेण्यात येत असल्यामुळे व्यक्तीतील रज-तम गुणांचे प्रमाण अल्प होऊन व्यक्ती सात्त्विक बनते. त्यामुळे ‘गुन्हा करावा’, असा विचारही तिच्या मनात येत नाही ! साधनेमुळे सर्व प्रजा सात्त्विक असल्यामुळे कुणी गुन्हा करत नाही ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्‍या नियतकालिक सनातन प्रभातच्या १२,०१२ वाचकांचे शेष नूतनीकरण ३०.४.२०२४ या दिवसापर्यंत पूर्ण करा !

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्‍या नियतकालिक सनातन प्रभातच्या १२,०१२ वाचकांचे शेष नूतनीकरण ३०.४.२०२४ या दिवसापर्यंत पूर्ण करा !

हिंदूंसाठी दुसरा बांगलादेश झालेला बंगाल !

रामनवमीच्या दिवशी बंगालमध्ये ३ ठिकाणी हिंसाचार झाला. मुर्शिदाबाद येथे छतांवरून मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. गावठी बाँब फोडण्यात आल्याचेही म्हटले जात आहे. तिन्ही ठिकाणी झालेल्या हिंसाचारात १८ जण घायाळ झाले आहेत.

संपादकीय : ममतांचा दंगा !

बंगालमधील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी मतपेटीच्या माध्यमातून हिंदूंनी बंगालमध्ये हिंदुत्वाची लाट आणावी !

वेंगरुळ (तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर) येथील ‘सव्यसाचि गुरुकुलम्’मध्ये भारतीय व्यायामपद्धत आणि आचार यांचे जाणवलेले वेगळेपण !

१८ एप्रिल २०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘सव्यसाचि गुरुकुलम्’चे संस्थापक लखन जाधवगुरुजींची जाणवलेली वैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पाहिली. आज या लेखमालेचा अंतिम भाग पहाणार आहोत.