मुसलमानांची मानसिकता ही कुराणातून निर्माण झालेली आहे. जे अल्ला मानत नाहीत आणि जो मूर्तीपूजक आहे, त्याला जिवे मारण्याची शिकवण दिली जाते. मुसलमान समाज मुसलमानेतर समाजाला केवळ २ पर्याय देतो. इस्लाम धर्माचा स्वीकार करा, अन्यथा मरण स्वीकारा. जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेला नरसंहार या संबंधातील एक ताजे उदाहरण आहे. काश्मीरमध्ये पर्यटक म्हणून गेलेल्या लोकांना ‘हे हिंदु आहेत कि मुसलमान ?’, हे प्रथम पडताळून पहाण्यासाठी त्यांना ‘कलमा’ म्हणायला सांगितला. एवढेच नाही, तर त्यांची सुंता झाली कि नाही ?, तेही पहाण्यात आले आणि नंतर त्यांची हत्या करण्यात आली. याचा अर्थ ‘हे आक्रमण आतंकवादी नसून ते जिहादी आक्रमण आहे’, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
१. पहलगाममधील आक्रमण जिहादीच !
देशातील परिस्थिती आता वेगळ्या वळणावर आलेली आहे, हा त्याचा संकेत आहे. बंगालमधून हा जिहाद चालू झाला, असे म्हणण्यास आता पुरेसा वाव आहे. ‘या जिहादला निमित्त मात्र वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाचे झाले आहे’, असा संशय आता बळावत चालला आहे. फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी यांसारख्या देशांकडे लक्ष देता जगात जिहादी प्रवृत्तीने डोके वर काढले आहे. ‘आपल्या देशात घडणार्या सर्व घटना लक्षात घेता हे जिहादी आक्रमण आहे’, असाच निष्कर्ष निघतो. म्हणून आता हे अधिक चिंतेचे झाले आहे.

२. देशाची महाभयंकर संकटातून सुटका करण्यासाठी इस्लामी मनोवृत्ती ठेचणे आवश्यक !
देशाच्या विभाजनाच्या वेळी दिल्या गेलेल्या ‘हस के लिया पाकिस्तान, लडके लेंगे हिंदुस्थान’ या घोषणांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. ‘हिंदुस्थानचे इस्लामी राष्ट्रात रूपांतर करण्यास झालेला हा प्रारंभ आहे’, असा निष्कर्ष काढून वेळीच या इस्लामी मनोवृत्तीला ठेचले पाहिजे. अन्यथा हिंदु धर्म, संस्कृती, देश, स्वातंत्र्य, सार्वभौमत्व अस्तित्वात रहाणार नाही. हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्याकडे वेळीच लक्ष देऊन आपण कठोर कारवाई केली पाहिजे, तरच या महाभयंकर संकटातून स्वतःची सुटका होऊ शकेल.
३. जिहादी मानसिकतेवर हाच रामबाण उपाय !
सातत्याने इस्लामी आक्रमकांनी आपल्या देशावर असेच आक्रमण केले आहे आणि रक्तपात घडवून आणला आहे. ‘इस्लामच्या अनुयायांकडून होणारे प्रत्येक आक्रमण, प्रत्येक कृती ही जिहादी आहे’, असा आपला सहस्रो वर्षांचा अनुभव आहे. ‘देशातील सर्व मुसलमानांची तशी मानसिकता नाही’, हा विचार जरी स्वीकारला, तरी ज्यांची मानसिकता जिहादी आहे, त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला कठोर कारवाई करावीच लागणार आहे. देशातील काही मुसलमान हे जिहादी मानसिकतेचे नाहीत; म्हणून आपण जिहादी मानसिकता बाळगणार्या मुसलमानांच्या हातून मरण स्वीकारावे का ? हा खरा प्रश्न आहे.
वेळीच कठोर पावले उचलली, तर भविष्यात यापेक्षा कठीण प्रसंग निर्माण होणार नाहीत आणि आपले अस्तित्व आपल्याला टिकवता येईल. हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे; म्हणून तो दुर्लक्षित करता येणार नाही. म्हणूनच आपले अस्तित्व टिकवण्यासाठी इस्लामी (जिहादी) मानसिकता पूर्णपणे ठेचणे, हाच रामबाण उपाय असून अन्य कोणताही उपाय नाही. (२२.४.२०२५)
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते, डोंबिवली.