महापुरुषांनी शिक्षण घेतलेल्या शाळांमध्ये महाराष्ट्र शासन त्यांच्या कार्याचे संग्रहालय उभारणार !
राज्यशासनाचा अभिनंदनीय निर्णय ! विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राभिमान निर्माण होण्यासाठी राष्ट्रपुरुषांच्या कार्याचा पाठ्यपुस्तकांमध्येही समावेश करावा !
राज्यशासनाचा अभिनंदनीय निर्णय ! विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राभिमान निर्माण होण्यासाठी राष्ट्रपुरुषांच्या कार्याचा पाठ्यपुस्तकांमध्येही समावेश करावा !
भारताने श्रीलंकेला ज्या पद्धतीने साहाय्य केले, तसे साहाय्य इतर कोणत्याही देशाने केले नाही. आर्थिक संकटाच्या काळात भारताने आम्हाला वाचवले, अन्यथा आम्हा सर्वांना आणखी एका रक्तपाताला सामोरे जावे लागले असते, असे विधान श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने यांनी केले.
काँग्रेसचा हिंदुद्वेष ! योग आणि ध्यान हिंदु धर्मातील असल्यानेच आणि मागील भाजप सरकारने ते शिकवण्याचा निर्णय घेतला असल्यानेच काँग्रेस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. काँग्रेसला मतदान करणार्या हिंदूंना हे मान्य आहे का ?
हिंदु राष्ट्र बनवण्यासाठीच भारताची फाळणी करण्यात आली. येथे मुसलमान राहू शकतात; मात्र त्यांची संस्कृती हिंदु असली पाहिजे, असे विधान भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी येथील पारूल विश्वविद्यालयात विधी महोत्सवात केले.
हिंदुत्वनिष्ठांकडून रस्ता बंद आंदोलन !
पोलिसांचा बंदोबस्त असतांनाही घडली घटना !
दिग्विजय सिंह यांचा संघद्वेष नवा नाही. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली काँग्रेसवाले हिंदुत्वनिष्ठ संघटनांना अपकीर्त करतात. अशांचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी हिंदूंनी पावले उचलावीत !
कॅनडामध्ये भारतमाता मंदिराबाहेर खलिस्तान्यांनी दूतावासातील अधिकार्यांना धमक्या देणारे लावले भित्तीपत्रक !
अनधिकृत बांधकाम केले जात असतांना प्रशासन झोपा काढत होते का ? हे न्यायालयाला का सांगावे लागते ? प्रशासनाला स्वतःहून कळत नाही का ? यास उत्तरदायी असणार्या दायित्वशून्य अधिकार्यांना कारागृहात टाकले पाहिजे !
मंदिरातील पावित्र्य जपल्याने तेथील चैतन्य टिकते आणि त्याचा भाविकांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. हे लक्षात घेऊन मंदिरात वस्रसंहिता लागू करणार्या कालीमाता मंदिराचे व्यवस्थापन अभिनंदनास पात्र आहे !
जिल्ह्यात चौथ्या दिवशीही पावसाची संततधार चालू आहे.
* देवगड येथील शाळेतील वर्गात पाणी, तर मालवण तालुक्यातील शाळेचे छप्पर कोसळले
* सावंतवाडी-बेळगाव वाहतूक पाऊण घंटा ठप्प