झारखंड येथील उच्चशिक्षित प्रिया हिने भावपूर्ण स्थितीत केला श्रीकृष्णाशी विवाह !

आता पुरोगाम्यांना याविषयी पोटशूळ उठून त्यांनी यावर टीका केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

झारखंडमधील पूर्व सिंहभूम जिल्ह्यात इम्रान अलीच्या घरातून ५०० किलो गोमांस जप्त

झारखंडमधील पूर्व सिंहभूम जिल्ह्यात गोहत्येचे प्रकरण समोर आले आहे. जमशेदपूरपासून ३० किमी अंतरावर असलेल्या हल्दीपोखर गावात गोहत्या होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी इम्रान अलीच्या घरावर छापा टाकला.

‘सम्मेद शिखर’ या जैन तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ बनवण्याच्या विरोधात राजस्थानमध्ये जैन समाज रस्त्यावर !

झारखंडमधील जैन तीर्थक्षेत्र सम्मेद शिखर याला पर्यटन स्थळ बनवण्यात येणार आहे. याच्या विरोधात राजस्थानमध्ये जैन समाजाकडून गेल्या ३ दिवसांपासून प्रखर विरोध केला जात आहे.

झारखंडमध्ये धर्मांधांकडून आदिवासी मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बलात्कार, हत्या आणि भूमी बळकावण्याच्या घटना !

लव्ह जिहाद ही राष्ट्रीय समस्या घोषित करून त्याला रोखण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे, हेच यातून दिसून येते ! हे रोखण्यासाठी सरकार काय पावले उचलणार ?

झारखंडमध्ये दिलदार अन्सारी याने दुसरी पत्नी असणार्‍या आदिवासी तरुणीची हत्या करून केले ५० तुकडे !

देहलीमध्ये आफताब पूनावाला याने श्रद्धा हिची हत्या करून तिचे ३५ तुकडे केल्यानंतर आता दिलदार अन्सारी याच्याकडून अशाच प्रकारची घटना घडणे, हे धर्मांधांची विकृत मानसिकता स्पष्ट करते !

जमशेदपूर (झारखंड) येथील गुरुद्वारामध्ये खलिस्तानी आतंकवाद्यांना ‘हुतात्मा’ ठरवणारे भित्तीपत्रक प्रसारित

पंजाबमधील खलिस्तानी आतंकवाद्यांची कीड आता अन्य राज्यांतही पसरू लागली आहे. याचा मोठा परिणाम भोगायला लागण्यापूर्वीच अशा प्रवृत्तीला ठेचायला हवे !

सीबीआयद्वारे हिंदु नेत्याच्या हत्येचे अन्वेषण करण्याची मागणी पूर्ण न झाल्याने कुटुंबियांचे उपोषण

झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा या हिंदुद्रोही पक्षाचे सरकार असल्याने हिंदूंना न्याय मिळण्याची शक्यता अल्पच आहे !

५० वर्षीय मुसलमानाचा धर्म लपवून अल्पवयीन हिंदु मुलीशी विवाह करण्याचा प्रयत्न !  

पोलीस अधिकारी असल्याचे सांगून हिंदु कुटुंबाची फसवणूक

राष्ट्रध्वज फाडून त्याचा फळा पुसण्यासाठी केला वापर !

धर्मांध कितीही शिकले, तरी त्यांच्यातील धर्मांधता नष्ट होत नाही आणि ते सर्वधर्मसमभावाचेही पालन करत नाहीत, हे नेहमीच लक्षात येते ! अशा घटनेविषयी निधर्मीवादी कधीही बोलणार नाहीत ! इक्बाल यांनी कधी पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाचा असा वापर केला असता का ?

मुलींच्या रक्षणासाठी ‘लव्ह जिहादविरोधी’ कायदा लागू करा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

या आणि मुंबई आणि उत्तरप्रदेशमधील हिंदु तरुणींवर अत्याचार करणाऱ्यांना फाशी देण्यात यावी, या मागण्यांसाठी ‘तरुण हिंदू’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ या संघटनांच्या वतीने येथील रणधीर चौकात नुकतेच ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ करण्यात आले.