महाराष्ट्रात ‘राजमाता जिजाऊ युवती स्व-संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम’ चालू !
मुली आणि महिला यांना स्वरक्षण शिकवण्यासाठी शासनाच्या वतीने १५ जुलैपासून प्रत्येकी तीन दिवसीय स्वरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम, तसेच समुपदेशन सत्र ठेवलेले आहे.
मुली आणि महिला यांना स्वरक्षण शिकवण्यासाठी शासनाच्या वतीने १५ जुलैपासून प्रत्येकी तीन दिवसीय स्वरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम, तसेच समुपदेशन सत्र ठेवलेले आहे.
वासनांधांपासून महिलांना स्वत:चे रक्षण करता येण्यासाठी आता सरकारनेच महिलांना स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले पाहिजे. यासह वासनांधांवर वचक बसेल अशी कारवाई केली पाहिजे !
असे प्रकार तुमच्या आजूबाजूला घडत नाहीत ना ? याकडे डोळसपणे लक्ष ठेवा आणि वेळीच धावून जा, असे आवाहनही राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना केले आहे.
यावरून गुंडांना पोलिसांचा जराही धाक उरला नसल्याचे स्पष्ट होते. पोलिसांना हे लज्जास्पद ! सरकार जोपर्यंत अशा गुंडांना जन्माची अद्दल घडवणार नाही, तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत !
असे कोणते क्षेत्र नाही जेथे धर्मांध मुसलमान गुन्हेगारी कृत्य करत नाहीत ? या समस्येविषयी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी कधी तोंड उघडणार आहेत ?
पोलीस खात्यात असे वरिष्ठ अधिकारी असतील, तर कधीतरी कायद्याचे राज्य येईल का ? आपल्याच विभागात योग्य पद्धतीने न वागणार्या अधिकार्यांवर कुणाचा वचक कसा नाही ?
आरोपीने मागासवर्गीय मुलीवर केलेल्या अत्याचाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी २५ जून या दिवशी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येथील जागरूक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.
लव्ह जिहाद्यांना कायद्याचे भयच उरलेले नाही, हे स्पष्ट आहे. त्यासाठी आता हिंदु युवती आणि महिला यांना यापासून वाचवण्यासाठी धर्मशिक्षण अन् स्वरक्षण प्रशिक्षण देणेच आवश्यक !
केवळ गुन्हे नोंद होऊन उपयोग नाही, तर संबंधित आरोपींना कठोर शिक्षा केल्यासच अशा घटनांना आळा बसू शकतो !
येथील हवालदार जीवाराम याने एका युवतीवर बलात्कार करण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडिता २० जूनच्या रात्री एका दुकानात दही घेण्यासाठी गेली असता जीवारामने दुकानाचा दरवाजा अचानक बंद करून तिला पोलिसी खाकीचा धाक दाखवत धमकावले. तिला मद्य प्यायला लावून तिच्यावर बलात्कार केला.