लोकसभेच्‍या निवडणुकीपूर्वी गोमातेला ‘राष्‍ट्रमाता’ घोषित करावे ! – श्री १००८ महाशक्‍ती पीठाधीश्‍वर श्री शक्‍तीजी महाराज, श्री महाकालीमाता शक्‍तीपीठ प्रतिष्‍ठान, अमरावती

सरकारकडून २ सहस्र रुपयांची नोट बंद करण्‍याचा निर्णय तत्‍परतेने घेतला जाऊ शकतो, तर गोमातेला ‘राष्‍ट्रमाता’ घोषित करण्‍याचा निर्णय तत्‍परतेने का होऊ शकत नाही ?

नागपूर येथे झालेल्‍या ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’च्‍या वेळी समाजातून मिळालेला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद आणि साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा !

नागपूर येथे २१.१२.२०२२ या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्‍या पुढाकाराने समितीसह अन्‍य हिंदुत्‍वनिष्‍ठ आणि आध्‍यात्मिक संघटना, तसेच ज्ञाती संस्‍था यांच्‍यासह अनेक जण ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’मध्‍ये सहभागी झाले होते.

समान नागरी कायदा : काळाची मागणी !

‘आपला भारत देश हा सांस्‍कृतिक वैविध्‍याने नटलेला आहे. भारताच्‍या वैविध्‍यतेत एक पवित्र एकात्‍मता आहे. सहस्रो वर्षांच्‍या इतिहासात आपण डोकावले, तर येथे ज्ञान, विज्ञान, अध्‍यात्‍म, व्‍यवहार, उद्योग, व्‍यापार, राज्‍य कारभार, शेती, वस्‍त्रनिर्मिती, खाद्य…

मीरा रोड (ठाणे) येथे धर्मांधांकडून हिंदु मुलीला धमकावून धर्मांतर आणि निकाह

धर्मांधांच्‍या मनात आलेली मुलगी त्‍यांना हवीच, ही मानसिकता हिंदूंसाठी घातक असल्‍याने धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्‍यक !

नागभूमीमध्ये (नागालँडमध्ये) साधूंना प्रतिबंध करणारा ‘नेहरू-एल्विन’ राष्ट्रघातकी करार मोडित काढणे आवश्यक !

‘विदेशातून विविध धर्मांचे लोक हिंदुस्थानात येतात. ‘हिंदुस्थानातील वनवासी क्षेत्रातील लोकांच्या जीवनाचा अभ्यास करण्याच्या हेतूने आपण आलो आहोत’, असे भासवले जाते. ‘या अभ्यासकांचा अंत:स्थ हेतू अभ्यास करण्याचा नसून वनवासी भागांतील जनतेचे धर्मांतर करणे’, हा असतो. असाच हेतू मनात ठेवून वर्ष १९२७ मध्ये मानवशास्त्री वेरियर एल्विन हिंदुस्थानात आला.

संगमनेर (अहिल्‍यानगर) येथील बौद्ध धर्माच्‍या मोर्च्‍यात ख्रिस्‍त्‍यांचा शिरकाव !

ख्रिस्‍ती मिशनर्‍यांनी भोळ्‍या-भाबड्या मागासवर्गीय आणि दलित यांना काही आमीष दाखवून मोठ्या प्रमाणात धर्मांतरित केलेले आहे का ? तसेच धर्मांतर करून ख्रिस्‍ती झालेल्‍यांना अ‍ॅट्रोसिटी प्रविष्‍ट करण्‍याचा अधिकार आहे का ?

रहाटणी (जि. पुणे) येथे धर्मांतर करण्‍यासाठी महिलेवर दबाव !

‘बायबल वाचा’, ‘येशू ख्रिस्‍त्‍यांवर विश्‍वास ठेवा’, असे सांगत पिंपरी-चिंचवडमधील रहाटणी येथील एका महिलेचे धर्मांतरासाठी मनपरिवर्तन करण्‍याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी ३९ वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्‍यात तक्रार प्रविष्‍ट केली आहे.

धर्मांतरविरोधी कायदा !

‘आजकालच्‍या काळात दूरचित्रवाहिन्‍यांचा (टीव्‍ही चॅनेलवाल्‍यांचा) जो सुळसुळाट झाला आहे, त्‍यावरून असे लक्षात येते की, सध्‍या कुठेच बातम्‍या नसतात, तर केवळ तमाशेच चालू असतात. एक विषय घ्‍यायचा आणि त्‍यावर चर्चेची गुर्‍हाळे चालवायची.

जळगाव येथे धर्मांतराचा डाव उधळला !

तुम्‍हाला दुसर्‍या कोणत्‍याही देवाची भक्‍ती करायची आवश्‍यकता नाही’, असे सांगून ग्रामीण भागातील लोकांचा धर्मपरिवर्तन करण्‍याचा डाव ख्रिस्‍ती मिशनर्‍यांनी साधला. विश्‍व हिंदु परिषदेच्‍या कार्यकर्त्‍यांनी सनदशीर मार्गाने पोलिसांचे साहाय्‍य घेऊन धर्मांतराचा डाव उधळून लावला.

धर्मांतरविरोधी आणि गोहत्याबंदी कायदे रहित केल्यास रस्त्यावर उतरू !

पत्रकार परिषदेत साधू-संतांनी सांगितले की, सरकारकडून या संदर्भात कोणतेही पाऊल उचलण्यात आले, तर ते हिंदूंच्या भावनांच्या विरोधात समजले जाईल आणि यामुळे समाजामध्ये अशांतता निर्माण होईल.