भूतबाधा दूर करण्यासह पैशाची लालूच दाखवून हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न !
आजमगड (उत्तरप्रदेश) येथील घटना
दोन महिलांना अटक !
आजमगड (उत्तरप्रदेश) येथील घटना
दोन महिलांना अटक !
बहुसंख्यक हिन्दुओं के देश के लिए यह लज्जाजनक !
उत्तरप्रदेशचे कानपूर शहर ख्रिस्ती मिशनर्यांच्या धर्मांतराच्या कारवायांचा गड बनले आहे. शहरातील घाटमपूर, श्यामनगर, रावतपूर, कर्नलगंज आणि मुन्नीपुरवा या भागातील शेकडो हिंदु कुटुंबांना आमीष दाखवून धर्मांतरित करण्यात आले आहे.
राज्यात धर्मांतरविरोधी कायदा असूनही अशा प्रकारे हिंदूंचे दिवसाढवळ्या होत असलेले धर्मांतर म्हणजे ख्रिस्ती मिशनर्यांना कायद्याचा धाकच राहिलेला नाही, हेच स्पष्ट करते. ही स्थिती उत्तरप्रदेश प्रशासनासाठी लज्जास्पद !
रांची (झारखंड) येथील लव्ह जिहादचे प्रकरण ! मुंबईत येऊन त्याने मला मारहाणही केली. त्याला माझ्याशी विवाह करायचा आहे आणि माझे धर्मांतर करायचे आहे. माझ्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती.’
काँग्रेसशासित छत्तीसगडमध्ये धर्मांतरासाठी ख्रिस्त्यांना मोकळे रानच मिळाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये ! हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी आता राष्ट्रव्यापी धर्मांतरबंदी कायदा करणेच आवश्यक !
हिंदूंवरील आघात रोखण्यात सरकारी व्यवस्था अपयशी ठरत असल्यानेच हिंदूंना अशा प्रकारे टोकाचे निर्णय घ्यावे लागत आहे, असे म्हटल्यास चूक ते काय ?
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतांनाही ध्वनीप्रदूषण करणारे मशिदींवरील भोंगे बंद केले जात नाहीत. त्यामुळे शासनाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्तांना मशिदींवरील भोंगे बंद करण्याचे निर्देश द्यावेत.
अटक केलेल्या आरोपींवर एम्.पी.डी.ए.नुसार कारवाई करावी, त्यासाठी पालकमंत्री विखे यांनी लक्ष घालावे. आरोपी ६ ते ८ वर्षे कारागृहातून बाहेर आले नाही पाहिजेत. यात आपल्या १३ जणांनाही अटक झालेली आहे. त्यांचा जामीन कसा लवकर होईल ? हे पहावे.
फुलंब्री तालुक्यात मागील २ मासांपासून ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली ४ तरुणींचे विवाह करून धर्मांतर करण्याचा प्रयत्न उघड झाला होता.