भूतबाधा दूर करण्यासह पैशाची लालूच दाखवून हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न !

आजमगड (उत्तरप्रदेश) येथील घटना
दोन महिलांना अटक !

उत्तर प्रदेश का कानपुर शहर बना मिशनरियों के धर्मांतरण का गढ ! सैकडों हिन्दू परिवार हुए धर्मांतरित !

बहुसंख्यक हिन्दुओं के देश के लिए यह लज्जाजनक !

मिशनर्‍यांना उत्तरप्रदेशातील ‘धर्मांतरविरोधी कायद्या’चा धाक नाहीच !

उत्तरप्रदेशचे कानपूर शहर ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या धर्मांतराच्या कारवायांचा गड बनले आहे. शहरातील घाटमपूर, श्यामनगर, रावतपूर, कर्नलगंज आणि मुन्नीपुरवा या भागातील शेकडो हिंदु कुटुंबांना आमीष दाखवून धर्मांतरित करण्यात आले आहे.

उत्तरप्रदेशचे कानपूर शहर बनले ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या धर्मांतराच्या कारवायांचा गड !

राज्यात धर्मांतरविरोधी कायदा असूनही अशा प्रकारे हिंदूंचे दिवसाढवळ्या होत असलेले धर्मांतर म्हणजे ख्रिस्ती मिशनर्‍यांना कायद्याचा धाकच राहिलेला नाही, हेच स्पष्ट करते. ही स्थिती उत्तरप्रदेश प्रशासनासाठी लज्जास्पद !

हिंदु युवतीवर बलात्कार करून धर्मांतर करण्यास दबाव आणणार्‍या तनवीर अहमद याचा जामीन रहित !

रांची (झारखंड) येथील लव्ह जिहादचे प्रकरण ! मुंबईत येऊन त्याने मला मारहाणही केली. त्याला माझ्याशी विवाह करायचा आहे आणि माझे धर्मांतर करायचे आहे. माझ्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती.’

छत्तीसगडच्या बालोद जिल्ह्यातील अनेक गावांत ख्रिस्त्यांकडून हिंदूंच्या धर्मांतरचे वाढते प्रकार !

काँग्रेसशासित छत्तीसगडमध्ये धर्मांतरासाठी ख्रिस्त्यांना मोकळे रानच मिळाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये ! हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी आता राष्ट्रव्यापी धर्मांतरबंदी कायदा करणेच आवश्यक !

मध्यप्रदेशातील ४ गावांत मुसलमान आणि ख्रिस्ती व्यापार्‍यांना प्रवेशबंदी !

हिंदूंवरील आघात रोखण्यात सरकारी व्यवस्था अपयशी ठरत असल्यानेच हिंदूंना अशा प्रकारे टोकाचे निर्णय घ्यावे लागत आहे, असे म्हटल्यास चूक ते काय ?

मशिदींवरील भोंगे बंद करा, अन्यथा हिंदूंना रस्त्यावर उतरून प्रतिदिन हनुमान चालिसा आणि आरती करावी लागेल ! – आमदार प्रसाद लाड, भाजप

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतांनाही ध्वनीप्रदूषण करणारे मशिदींवरील भोंगे बंद केले जात नाहीत. त्यामुळे शासनाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्तांना मशिदींवरील भोंगे बंद करण्याचे निर्देश द्यावेत.

लव्‍ह जिहादसाठी ‘टेरर फंडिंग’ करणार्‍यांचा शोध घ्‍या ! – प्रसाद लाड, आमदार, भाजप

अटक केलेल्‍या आरोपींवर एम्.पी.डी.ए.नुसार कारवाई करावी, त्‍यासाठी पालकमंत्री विखे यांनी लक्ष घालावे. आरोपी ६ ते ८ वर्षे कारागृहातून बाहेर आले नाही पाहिजेत. यात आपल्‍या १३ जणांनाही अटक झालेली आहे. त्‍यांचा जामीन कसा लवकर होईल ? हे पहावे.

हिंदु धर्मास लागलेली ‘लव्‍ह जिहाद’ची कीड मुळासकट उखडून टाका ! – धनंजय देसाई, प्रमुख, हिंदु राष्‍ट्र सेना

फुलंब्री तालुक्‍यात मागील २ मासांपासून ‘लव्‍ह जिहाद’च्‍या नावाखाली ४ तरुणींचे विवाह करून धर्मांतर करण्‍याचा प्रयत्न उघड झाला होता.