राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्यासाठी मुंबईतील उपनगरांमध्ये जनजागृती !
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती गेली २३ वर्षे राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्यासाठी शासनाला वारंवार निवेदने देणे, जनजागृती करणे अशी मोहीम राबवत आहे ! आता त्याची शासकीय स्तरावर नोंद घेऊन कृती होऊ लागणे, हे त्याचेच फलित आहे !