पालघर येथे पाण्याची टाकी कोसळून २ मुली मृत्यूमुखी : ठेकेदारावर गुन्हा नोंद !
जलजीवन मिशनच्या योजनेतील निकृष्ट दर्जाची कामे करणारे संबंधित ठेकेदार आणि त्याच्याशी संगनमताने भ्रष्टाचार करणार्या प्रशासकीय अधिकार्यांवर कारवाई का होत नाही ?
जलजीवन मिशनच्या योजनेतील निकृष्ट दर्जाची कामे करणारे संबंधित ठेकेदार आणि त्याच्याशी संगनमताने भ्रष्टाचार करणार्या प्रशासकीय अधिकार्यांवर कारवाई का होत नाही ?
मडगाव येथील बलात्कार प्रकरणी पीडितेने साक्ष पालटल्याने एकूणच प्रकरणाची संपूर्ण सत्यता पडताळली जाणार आहे. पोलिसांना या प्रकरणी सखोल अन्वेषण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोकण रेल्वेमधून गांजाची तस्करी केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. कोकण रेल्वे पोलिसांनी २० मार्च या दिवशी एका १५ वर्षीय मुलाकडून ८ किलो १८४ ग्रॅम (बाजार मूल्य ८ लाख १८ सहस्र रुपये) गांजा कह्यात घेतला आहे.
वीजदेयके वेळीच न भरल्याने रत्नागिरी परिमंडलातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत एकूण ३१ सहस्र १३६ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला होता.
‘परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली कोकण भूमी पूर्वजांनी जपण्यासाठी दिली आहे, विकण्यासाठी नाही’, असा कोकणच्या भवितव्याच्या दृष्टीने अनोखा; पण महत्त्वाचा संदेश तालुक्यातील दाभोली येथील ग्रामस्थांनी शिमगोत्सवाच्या वेळी दिला.
ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात मागील काही दिवसांपासून कचरा उचलला जात नसल्यामुळे कचर्याचे ढीग साचले आहेत.
साकोली कॉर्नर येथील रामचंद्र यादव महाराज मठात ‘संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो…’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर गुलालाचे कीर्तन झाले. ह.भ.प. शहाजी महाराज पाटील यांनी याविषयी मार्गदर्शन केले.
पर्यावरण रक्षण हा उद्देश ठेवून वैकुंठधाम सुधार समिती आणि कराड नगरपालिका यांच्या सहकार्याने दहनासाठी मोठ्या प्रमाणात होणार्या वृक्षतोडीला आळा बसावा; म्हणून काही उपक्रम हातात घेण्यात आले होते.
यापुढे जोपर्यंत ही कबर उखडली जात नाही, तोपर्यंत हा लढा असाच चालू रहाणार असल्याचे विश्व हिंदु परिषद बजरंग दल कार्यकर्त्यांनी सांगितले. निषेध नोंदवून झाल्यावर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
गोवा विद्यापिठातील भौतिकशास्त्र विभागातील प्रश्नपत्रिकेची चोरी केल्याच्या प्रकरणी विद्यापिठाचे साहाय्यक प्राध्यापक प्रणव नाईक यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.