पाकमधील ईशनिंदा कायद्यातील शिक्षा अधिक कठोर केल्यावरून पाकिस्तान  मानवाधिकार आयोगकडून चिंता व्यक्त !

भारतात हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा सातत्याने अवमान केला जात असतांना कुणालाही शिक्षा होत नाही, तर पाकमध्ये शिक्षा अधिक कठोर केली जात आहे, हे हिंदूंना लज्जास्पद !

इराणकडून त्याच्याच माजी उप संरक्षणमंत्र्यांना फाशी

स्वतःच्या माजी उप संरक्षणमंत्र्याला हेरगिरीच्या प्रकरणी फाशी देणार्‍या इराणकडून भारताने बोध घेणे आवश्यक !

काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते सुनील केदार यांना न्‍यायालयाकडून १ वर्ष कारावासाची शिक्षा !

अधिकार्‍यांना मारहाण करणारे पदाधिकारी असणारी काँग्रेस सत्तेत आल्‍यास गुंडशाहीचाच अनुभव देणार, हे जनतेने ओळखावे !

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लक्षद्वीपचे खासदार महंमद फैजल यांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

गुन्हेगारी वृत्तीचे लोकप्रतिनिधी असणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसवर बंदीच घातली पाहिजे !

पश्‍चिम आफ्रिकेतील सेनेगल देशात गर्भवती खासदाराच्या पोटात लाथ मारणार्‍या २ खासदारांना कारावास !

सेनेगल येथे गुंडांप्रमाणे वर्तन केलेल्या खासदारांना तात्काळ शिक्षा सुनावण्यात आली. भारतात कधी असे होणे शक्य आहे का ?

इराणमध्ये प्रसिद्ध लेखक मेहदी बहमन यांना फाशीची शिक्षा

मेहदी बहमन यांनी इस्रायलच्या एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी इराण सरकारवर टीका केली होती.

पाद्री राजू कोक्केन याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी ७ वर्षांची शिक्षा !

अन्य वेळी हिंदु संतांवर खोटे आरोप करून त्यांची अपकीर्ती करणारी हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे प्रेम आणि शांती यांचा संदेश देणारे पाद्रयांचे वासनांध रूप समाजासमोर आणत नाहीत, हे लक्षात घ्या !

आज, २४ डिसेंबर २०२२ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा ‘मृत्युंजयदिन’ आहे. त्या निमित्ताने…

‘नेहरूंच्या नंतर देश रसातळाला जाईल’, असे समजणे शुद्ध खुळेपणा आहे. या देशाने एकापेक्षा एक असे श्रेष्ठ पुरुष निर्माण केले आहेत. नेहरूंनीच देशाची हानी केली आहे.’’

माझ्या मृत्यूनंतर कुराण वाचू नका, तर उत्सव साजरा करा ! – तरुणाची अंतिम इच्छा

तेहरानच्या न्यायालयाने मजीदरोजा याला फाशीची शिक्षा सुनावली होती. हिजाबविरोधी आंदोनाच्या वेळी दोघा पोलीस अधिकार्‍यांना ठार मारण्याचा त्याच्यावर आरोप होता. 

चोर तो चोर वर शिरजोर !

सरकारी कार्यालयांमध्ये ‘लाच देणे आणि घेणे हा गुन्हा आहे’, असे पत्रक लावलेले असते. ते केवळ औपचारिकता म्हणून नाहीतर सध्या ‘भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला आहे.’ पैसे न मोजता एखादे सरकारी काम होऊच शकत नाही, अशी सद्यःस्थिती असतांना झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊ नये..