शेतकर्‍यांना प्रलंबित थकबाकी आणि अनुदान लवकरच संमत करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत, गोवा

१९ ते २१ मे २०२३ या कालावधीत हा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये शासकीय कृषी योजना आणि नवीन अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान यांविषयी शेतकर्‍यांना माहिती देण्यात येत आहे.

शेवगाव (जिल्हा नगर) येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक !

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या वेळी दगडफेक झाल्याचा प्रकार १४ मे या दिवशी घडला आहे. जमावाने दुकाने आणि वाहने यांची हानी करून काही प्रमाणात जाळपोळही केली.

ऑस्ट्रेलियात खलिस्तानवादी संघटनेने आयोजित केलेला जनमत संग्रहाचा कार्यक्रम रहित !

ऑस्ट्रेलिया सरकारने हा कार्यक्रम आयोजित करणार्‍या खलिस्तानवाद्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !

भरतपूर (राजस्थान) येथील कार्यक्रमात हिंदूंच्या देवतांचा अवमान

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने हिंदुद्वेष्ट्यांवर कारवाई होईल, याची शाश्‍वती देता येत नाही !

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची महंमद पैगंबर यांच्याशी तुलना करणार्‍याला जमावाने केले ठार !

पैगंबरांचा अवमान करणार्‍याला मुसमलमानांकडून कधीच सोडले जात नाही, हे जगभरात वेळोवेळी दिसून आले आहे. याविषयी कधीच कुणी आवाज उठवत नाही आणि कायद्यानुसार अवमान करणार्‍याला शिक्षा होण्याची मागणीही करत नाही !

‘मिरज विद्यार्थी संघा’च्या वसंत व्याख्यानमालेस २ मेपासून प्रारंभ !

मिरज विद्यार्थी संघाच्या ९८ व्या वसंत व्याख्यानमालेस २ मेपासून प्रारंभ होत आहे. १५ मे पर्यंत चालणार्‍या या व्याख्यानमालेचे उद्घाटन २ मे या दिवशी सायंकाळी ६.४५ वाजता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते होणार आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीवनचरित्र म्हणजे धगधगत्या यज्ञकुंडातील ज्वाळा ! – राहुल सोलापूरकर, ज्येष्ठ अभिनेते

‘प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या निगडीतील ‘मॉडर्न शैक्षणिक संकुला’त आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीवनचरित्र’ या विषयावर ते बोलत होते.

परमाचार्य डॉ. देवकरण शर्मा यांची अमृतत्वाकडे वाटचाल ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सत्य, त्रेता, द्वापर आणि कलि असा युगांचा क्रम असतो; परंतु जेव्हा व्यक्ती धर्माचरण किंवा साधना करते, तेव्हा ती हळूहळू मागील युगामध्ये म्हणजे परमात्म्याकडे प्रवास करते. या अमृत महोत्सवानिमित्त परमाचार्य डॉ. देवकरण शर्मा द्वापरयुगाकडून सत्ययुगाकडे प्रवास करत आहेत, असे वाटते.

नागपूर येथील एन्.सी.आय. म्‍हणजे मध्‍य भारतातील कर्करोगाच्‍या उपचाराचे आरोग्‍य मंदिर ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

कॅन्‍सर इन्‍स्‍टिट्यूट’मुळे (एन्.सी.आय.) कर्करोगासारख्‍या दुर्धर व्‍याधीने ग्रस्‍त रुग्‍ण आणि त्‍यांचे नातेवाईक यांना दिलासा मिळाला आहे. ही संस्‍था विदर्भासह मध्‍यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगाणा या मध्‍य भारतातील राज्‍यांसाठी आरोग्‍य मंदिर ठरत आहे.असे ते म्‍हणाले.

पंतप्रधान मोदी यांच्या १०० व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे राज्यभर प्रक्षेपण करणार ! – भाजप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष २०१४ मध्ये देशाची सूत्रे हाती घेताच प्रत्येक मासाच्या शेवटच्या रविवारी देशवासियांशी संवाद साधण्यासाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमास प्रारंभ केला. येत्या रविवारी त्याचा १००वा भाग प्रक्षेपित होत आहे त्या निमित्ताने . . .