विधी आणि न्‍याय विभागाकडून उच्‍च न्‍यायालयात जाण्‍याचा सल्ला; मात्र कार्यवाहीस दिरंगाई !

तत्‍कालीन महाविकास सरकारच्‍या काळात याविषयी ठोस निर्णय घेण्‍यात आला नव्‍हता; मात्र या वेळी महाराष्‍ट्र सदन घोटाळा प्रकरणात प्रशासनाची भूमिका काय असणार ? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

धर्मांध औरंगजेबाच्‍या उदात्तीकरणापर्यंत पोचवणारी आझाद मैदान दंगल !

‘११ ऑगस्‍ट २०१२ हा महाराष्‍ट्राच्‍या इतिहासातील काळा दिवस म्‍हणावा लागेल. याच दिवशी आझाद मैदानाच्‍या परिसरात धर्मांध मुसलमानांनी दंगल घडवली. महाराष्‍ट्रात त्‍यापूर्वीही दंगली झाल्‍या; परंतु या दंगलीमध्‍ये धर्मांधांनी महिला पोलिसांच्‍या कपड्यांना हात घातला..

#Exclusive : वारंवार दुर्घटना घडूनही कोकणात ‘एन्.डी.आर्.एफ्.’ला मान्यता नाही !

कोकणात ‘आपत्ती प्रतिसाद दल’ कधी स्थापन होणार ?

Sanatan Prabhat Exclusive : शासन आदेशांमध्ये शब्दांच्या अनेक चुका, भाषाशैलीही सर्वसामान्यांना समजण्यास किचकट !

महाराष्ट्राच्या शासकीय कामकाजात राजभाषा मराठीची दुर्दशा ! मराठी भाषेच्या शुद्धीकरणाचे महत्त्व सरकारने लक्षात घ्यावे. त्यामुळे शासकीय कामकाजात मराठी भाषेचा उपमर्द होणार नाही, याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यासाठी उपायोजना काढणे आणि सुधारणा करणे आवश्यक आहे.

#Exclusive : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रथमच दिव्यांग आणि वृद्ध यांना घरबसल्या मतदान करता येणार !

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अशा प्रकारे प्रथमच प्रयोग केला जात आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये दिली.

‘द केरळ स्टोरी’ – ‘लव्ह’ ते ‘जिहाद’ या भयावह प्रवासाचे वास्तव जगापुढे आणणारा चित्रपट !

अनेकदा ऐतिहासिक आणि सत्य घटनांवरील चित्रपटांतील दाखले आणि संदर्भ आपणाला ठाऊक असतात. ‘द केरल स्टोरी’ हा असा चित्रपट आहे की, ज्याचे कथानक तर सत्य घटनेवर आधारित आहे; परंतु त्यांच्या भयावहतेपासून भारत आणि जग अनभिज्ञ आहे !

हिंदु राष्ट्राच्या ध्येयाने वाटचाल करणारी दैनिक ‘सनातन प्रभात’ची  समाजाभिमुख पत्रकारिता !

वेगवेगळ्या क्षेत्रांत एक आदर्श व्यवस्था निर्माण होण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून प्रयत्न होत असतो, तेव्हा खर्‍या अर्थाने पत्रकारिता हा लोकशाहीचा ‘आधारस्तंभ’ ठरत असतो.

दैनिक ‘सनातन प्रभात’ला मिळालेले काही पुरस्कार !

‘न्यूजमेकर्स’ संस्थेच्या वतीने देण्यात आलेला ‘सर्वाेत्तम मराठी दैनिक’पुरस्कार स्वीकारतांना ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे तत्कालीन समूह संपादक पू. पृथ्वीराज हजारे आणि प्रमाणपत्र (वर्ष २०१२)

एस्.टी. महामंडळाच्या संकेतस्थळावर परिवहनमंत्र्यांची जागा रिक्त !

राज्यात नवीन सरकार स्थापन होऊन ९ मास झाले, तरी अद्याप एस्.टी. महामंडळाच्या संकेतस्थळावर परिवहनमंत्र्यांची जागा रिक्त आहे. परिवहनमंत्री हे एस्.टी. महामंडळाचे अध्यक्ष असतात. परिवहन खात्याचा कारभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.

गडांवरील इस्‍लामी अतिक्रमण नियोजितच !

महाराष्‍ट्रात ३५० हून अधिक गड-दुर्ग आहेत. यांतील तुरळक दुर्ग इंग्रज, डच, पोर्तुगीज यांनी निर्माण केले आहेत; परंतु मोगलांनी निर्माण केला, असा एकही गड किंवा दुर्ग महाराष्‍ट्रात नाही. मग मजार, थडगी किंवा दर्गे कुठून आले ?