मुंबईतील टोलनाक्यांवर ७० कोटी रुपयांहून अधिक टोल जमा !

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या एकूण ५० टोलनाक्यांपैकी चंद्रपूर, ढोरेगाव, लहूकी, नागपूर, ठाणे-घोडबंदर, किणी-तासवडे, बारामती, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, मुंबईतील प्रवेशमार्ग आणि चाळीसगाव येथील टोलनाके ‘अ’ श्रेणीत आहेत.

एस्.टी. बसच्‍या स्‍वच्‍छतेच्‍या १० गुणांमध्‍ये मार्गफलक सुस्‍पष्‍ट असण्‍याचाही समावेश !

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्‍वच्‍छ, सुंदर बसस्‍थानक अभियाना’मध्‍ये स्‍वच्‍छ एस्.टी. साठी १० गुण निश्‍चित करण्‍यात आले आहेत.

एस्.टी. अस्‍वच्‍छ असल्‍यास आगार व्‍यवस्‍थापकांना होणार ५०० रुपयांचा दंड !

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्‍वच्‍छ, सुंदर बसस्‍थानक अभियान’ चालू करूनही एस्.टी.च्‍या गाड्यांमध्‍ये म्‍हणावी तशी स्‍वच्‍छता नसल्‍यामुळे एस्.टी. महामंडळाने याविषयी कडक धोरण अवलंबले आहे.

Ganesh Visarjan : पर्यावरणपूरक गणेशोत्‍सव आणि श्रद्धाभंजनाचे षड्‍यंत्र !

उद्या १९ सप्‍टेंबर २०२३ या दिवशीपासून ‘गणेशोत्‍सव’ चालू होत आहे. त्‍या निमित्ताने…

मंत्रालयातील कामकाज ‘पेपरलेस’; मात्र सर्व विभागांमध्ये ‘फाईल्स’चे ढीग !

प्रशासकीय कामकाज अधिक गतीमान आणि ‘पेपरलेस’ (कागदांविना) व्हावे, यासाठी १ एप्रिल २०२३ पासून मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस प्रणाली’ (संगणकीकृत कामकाज) चालू करण्यात आली आहे.

परिवहन विभागाच्या तक्रार निवारण प्रणालीच्या दुरुस्तीचा शासनाचा आदेश कागदावरच !

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची लुटमार पहाता हे ‘अ‍ॅप’ आतापर्यंत चालू होणे अपेक्षित होते.

कालिदास संस्कृत विश्‍वविद्यालय ८ वर्षांपासून पुरस्काराच्या निधीपासून वंचित !

‘राज्य सरकारने घोषित केलेल्या पुरस्काराची रक्कम सरकारकडून प्राप्त होत नसल्यामुळे हा पुरस्कार कसा द्यावा ? आणि त्यासाठी लागणार्‍या खर्चाचे काय ?’, असे प्रश्‍न कालिदास संस्कृत विश्‍वविद्यालयापुढे निर्माण झाले आहेत.

संस्कृत भाषेच्या र्‍हासाचा राष्ट्रघातकी परिणाम !

भारतामध्ये ‘अभिजात दर्जा’ प्राप्त झालेल्या भाषांमध्ये संस्कृतचा समावेश आहे. अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेल्या भाषेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी केंद्रशासनाकडून विशेष निधी दिला जातो, तसेच देशभरातील विद्यापिठांमध्ये ती भाषा शिकवली जाते.

अडीच दशके ‘सनातन प्रभात’चे समाज घडवण्याचे कार्य उल्लेखनीय ! – दुर्गेश परूळकर, ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते

साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा

#Exclusive : बसच्या तिकीटांवरील विज्ञापनांतून मिळणारा कोट्यवधी रुपये महसूल बुडवला !

अशांमुळेच एस्.टी. महामंडळ तोट्यात गेले आहे, हे यातून लक्षात येते ! यास उत्तरदायी असलेल्या अधिकार्‍यांकडून हा पैसा वसूल केला पाहिजे आणि त्यांना बडतर्फ करून कारागृहात टाकले पाहिजे !