मलेशियातील रोहिंग्यांची आतंकवादी संघटना भारतात आक्रमण करण्याच्या सिद्धतेत !
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या प्रतिदिन नवनवीन देशविरोधी कारवायांसमोर येत असतांना ‘तिच्यावर सरकार बंदी का घालत नाही ?’ असा प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो !
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या प्रतिदिन नवनवीन देशविरोधी कारवायांसमोर येत असतांना ‘तिच्यावर सरकार बंदी का घालत नाही ?’ असा प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो !
‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेवर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी ‘गोवा सुरक्षा मंच’चे अध्यक्ष श्री. नितीन फळदेसाई यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. श्री. नितीन फळदेसाई या पत्रकात पुढे म्हणतात, ‘‘बाबरी मशीद पुन्हा बांधली जाणार’, अशा अशायाचे फलक ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ ही आतंकवादी संघटना गोव्यात कशी लावू शकते ?
‘लीगल राइट्स ऑब्जर्वेटरी’ या संस्थेला अशी माहिती मिळते, ती सर्व यंत्रणा हाताशी असणार्या केंद्र सरकारला का मिळत नाही ? असा प्रश्न उपस्थित होतो !
पी.एफ्.आय.चा अनेक देशविरोधी आणि हिंदुविरोधी कृत्यांमध्ये सहभाग असतांना केंद्र सरकार या संघटनेवर बंदी घालण्यासाठी कुणाची वाट पहात आहे ?
हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी संघटनांकडून आतापर्यंत या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी होत असतांना आता मुसलमानांच्या धार्मिक संघटनेकडून अशी मागणी होत आहे, हे केंद्र सरकारने लक्षात घेऊन लवकरात लवकर पीएफआय’वर बंदी घालावी !
सरकार पीएफ्आय पर शीघ्रातिशीघ्र प्रतिबंध लगाए !
सुफी इस्लामिक बोर्ड संघटनेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या जिहादी संघटनेवर बंदी घालण्याची मागणी पंतप्रधान मोदी अन् गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून केली आहे. ‘बंदी न घातल्यास आंदोलन करू’, असेही त्यांनी म्हटले आहे.
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी ‘इस्लाम संकटात’, असे उपरोधिक बोलून तेथील शिक्षकावर धर्मांध मुलाकडून झालेल्या आक्रमणाला ‘आतंकवादी आक्रमण’ संबोधले, तसेच आतंकवाद्यावर कारवाई करून देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची घोषणा केली. भारताच्या शासनकर्त्यांना हे केव्हा उमजणार आहे ? हा प्रश्न आहे !
केंद्र सरकारने अद्याप जिहादी संघटना पी.एफ्.आय.वर बंदी का घातली नाही, असा प्रश्न धर्माभिमानी हिंदूंच्या मनात पडत आहे !
केंद्र सरकार जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी कधी घालणार ?