वेंगुर्ला (सिंधुदुर्ग – महाराष्ट्र) येथे पाकिस्तानी नागरिकाच्या नावे ८५ गुंठे भूमी

सध्या या भूमीवर आंबा आणि काजू कलमांची लागवड आहे. शासनाने या झाडांचा लिलाव केला असून या भूमीच्या भोवती तारेचे कुंपण घालण्याची प्रक्रिया चालू केली आहे. शासनाने ही भूमी कह्यात घेतल्यानंतर ७/१२ वर भारत शासनाचे नाव आले आहे.

म्हादई ‘प्रवाह’च्या ३ सदस्यांनी गोव्याच्या मुख्य सचिवांची घेतली भेट

म्हादई नदीचे पाणी अनधिकृतपणे वळवले जाऊ नये आणि पाण्याचे योग्यरित्या वितरण व्हावे, यासाठी केंद्रशासनाने म्हादई ‘प्रवाह’ प्राधिकरणाची स्थापना केली आहे. मुख्यालय गोव्यात पणजी येथे होणार आहे.

पाद्री पेरेरा यांच्या विरोधात गोव्यात ४ तक्रारी : कारवाईची मागणी

आजपर्यंत हिंदूंनी अशा तर्‍हेच्या विधानांना कोणताही प्रतिकार न करता सहन केले आहे. खोटा इतिहास आणि पोर्तुगिजांची चमचेगिरी सहन केली जात आहे. सहनशीलतेलाही अंत असतो, याचे भान या विकृतांनी ठेवावे, नाहीतर ही परधार्जिणी प्रवृत्ती ठेचण्याची वेळ यायला विलंब लागणार नाही, हे सत्य !

भारतातील सर्व मुसलमानांनी हिंदु धर्म स्वीकारावा !

के.आर्.के. यांनी म्हटले आहे की, मी भारताच्या सर्व मुसलमानांना सल्ला देतो की, त्यांनी धर्मांतर करून हिंदु व्हावे; कारण तुमचे कुटुंब आणि मुले यांचे जीवन कोणत्याही धर्मापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे.

आतंकवादी झुल्‍फिकार बडोदावाला याच्‍याकडून आतंकवाद्यांना बाँबनिर्मितीचे प्रशिक्षण !

कोथरूड पोलिसांनी पकडलेले आतंकवादी महंमद खान, महंमद साकी आणि राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेने अटक केलेले आतंकवादी यांचा एकमेकांशी संपर्क असल्‍याचे समोर आले आहे.

विदेशी शक्‍तींनी कुकी समाजाला फूस लावून त्‍यांच्‍याकडून दंगली घडवून आणल्‍या ! – जोजो नाक्रो नागा, पत्रकार, ‘सुदर्शन न्‍यूज’ वृत्तवाहिनी

मणीपूरच्‍या या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे; मात्र यातून जाणीवपूर्वक मैतेई समाज आणि सरकार यांना अपकीर्त केले जात आहे.

‘लँड (भूमी) जिहाद’ला प्रोत्‍साहन देणारा ‘वक्‍फ कायदा’ रहित करा ! – हिंदुत्‍वनिष्‍ठांची मागणी

काँग्रेस सरकारने वक्‍फ बोर्डाला अमर्याद अधिकार देऊन ठेवले आहेत. या कायद्याच्‍या माध्‍यमातून देशभर हिंदूंची घरे, दुकाने, शेती, भूमी आणि धार्मिक स्‍थळे एवढेच नाही, तर सरकारी संपत्तीही सहजपणे गिळंकृत करून ती वक्‍फ बोर्डाची संपत्ती घोषित करण्‍याचे षड्‍यंत्र चालू आहे.

चेन्‍नई येथे भारत हिंदु मुन्‍नानीच्‍या मुख्‍य कार्यकर्त्‍यांसाठी ‘साधना’ या विषयावर व्‍याख्‍यान पार पडले !

उपस्‍थित मान्‍यवरांनी उत्‍सुकतेने विषय समजून घेतला आणि शंकानिरसन करून घेत प्रत्‍यक्ष कृती करण्‍याचा निर्धार केला. तसेच स्‍वतःला समजलेली साधना इतरांनाही सांगणार असल्‍याचे उपस्‍थित कार्यकर्त्‍यांनी सांगितले.

ठाणे येथील महाविद्यालयात एन्.सी.सी. प्रशिक्षणाच्‍या नावाखाली विद्यार्थ्‍यांना काठीने मारहाण !

या वरिष्‍ठ विद्यार्थ्‍यांची इतकी दहशत आहे, की कनिष्‍ठ विद्यार्थी त्‍यांना घाबरून करियर उद़्‍ध्‍वस्‍त होईल या भीतीने तक्रार करण्‍यासाठी पुढे येत नाहीत. प्राचार्यांनीही ‘शिक्षा झालेल्‍या विद्यार्थ्‍यांनी पुढे येऊन तक्रार करावी’, असे आवाहन केले आहे.

(म्हणे) शमसीर क्षमा मागणार नाहीत ! – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उद्दामपणा !

धर्मनिरपेक्ष राज्यघटनेने दिलेल्या पदावर असलेल्या एक मुसलमान व्यक्तीने सर्रासपणे हिंदुद्वेषी विधाने करूनही तिच्याविषयी सरकार, पोलीस, प्रशासन, लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्षतावादी आदी कुणीही काहीही बोलत नाही, हे लक्षात घ्या !