शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन

पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे १७ जानेवारी या दिवशी निधन झाले.

आंध्रप्रदेशात हिंदूंचे धर्मांतर करून ६९९ ‘ख्रिस्त गावे’ बनवणार्‍या पाद्रयाला अटक

ख्रिस्ती मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या राज्यात असे पाद्री निपजणे, याहून वेगळे काय घडणार ? हिंदु शासनकर्ता असलेल्या राज्यांत कधी अन्य धर्मियांचे धर्मांतर होते का ? उलट कुणी हिंदु धर्मांत पुनर्प्रवेश केला, तर त्यालाही विरोध केला जातो !

आंध्रप्रदेशामधील मंदिरांवरील आक्रमणाच्या प्रकरणी भाजप आणि तेलुगु देसम् यांच्या १५ कार्यकर्त्यांना अटक

हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणासाठी हिंदूंनाच आरोपी ठरवणारे ख्रिस्ती मुख्यमंत्री असणार्‍या आंध्राचे पोलीस ! या घटनांची आता सीबीआय चौकशी करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे !

मालवणी (मुंबई) येथील शेकडो हिंदु परिवारांचे धर्मांधांच्या दहशतीमुळे पलायन !

हिंदूबहुल देशात हिंदूंची अशी स्थिती होणे, हे शासकीय यंत्रणांना लज्जास्पद होय ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन आवाज उठवणे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करणे किती अपरिहार्य आहे, हे यातून लक्षात येईल !

सीबीआयच्या भ्रष्टाचारी उपअधीक्षकाच्या घरावर सीबीआयच्याच पथकाची धाड

कुंपणच जर शेत खात असेल, तर कुणावर विश्‍वास ठेवायचा ? भ्रष्ट राजकारण्यांच्या संगतीमुळे आता अन्वेषण यंत्रणाही भ्रष्ट झाल्या आहेत !

मृत महिलेचा पुनर्जन्म होणार असल्याचे सांगत शव २० दिवस घरात ठेवण्यास भाग पाडणार्‍या पाद्रयाला अटक

हिंदूंना ‘अंधश्रद्धाळू’ म्हणून हिणवणारे तथाकथित पुरो(अधो)गामी अन्य धर्मियांच्या अशा अंधश्रद्धांवर मात्र मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून सर्वप्रथम ५ लाख १०० रुपयांचे दान !

अयोध्येत उभारल्या जाणार्‍या श्रीराममंदिरासाठी निधी समर्पण अभियानाला १५ जानेवारीपासून प्रारंभ करण्यात आला. या कार्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून सर्वप्रथम ५ लाख १०० रुपयांचा निधी समर्पित करत या अभियानाला प्रारंभ करण्यात आला.

उत्तरप्रदेशातील विद्यार्थ्यांना आता ‘गंगा नदी संवर्धन’ विषय शिकवला जाणार !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतर असा विषय शिकवण्याचे सुचणे, हेही नसे थोडके, असेच म्हणावे लागेल ! केवळ गंगानदीच नव्हे, तर देशातील प्रत्येक नदीचे संवर्धन कसे करावे ?, हे लहानपणापासून शिकवणे आवश्यक !

‘व्हॉट्सअ‍ॅप’ने माघार घेत अटी लागू करण्याचा निर्णय पुढे ढकलला !

‘व्हॉट्सअ‍ॅप’ने ४ जानेवारीला त्याच्या नव्या सेवा अटी (टर्म ऑफ सर्व्हिस) घोषित करत त्याची कार्यवाही ८ फेब्रुवारीपासून करण्यात येणार असल्याचे घोषित केले होतेे. या सेवा अटी न स्वीकारणार्‍याचे ‘व्हॉट्सअ‍ॅप’ डिलीट होणार आहे, असे यात म्हटले होते.

नागपूर येथे कार्यक्रमात श्री सरस्वतीदेवीची प्रतिमा ठेवल्याने साहित्यिक यशवंत मनोहर यांंनी ‘जीवनव्रती पुरस्कार’ नाकारला !

बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा अहंकार ! डॉ. मनोहर यांची हिंदूंच्या देवतांविषयी कमालीची असलेली द्वेषीवृत्ती साहित्य संघाला ठाऊक नव्हती का ? अशांना पुरस्कार घोषित करतांनाच त्याविषयी विचार होणे अपेक्षित होते !