केरळ राज्यातील शालेय अभ्यासक्रमात शस्त्रकर्माचे जनक म्हणून सुश्रुताचार्य ऐवजी अबू अल कासीम याचा उल्लेख

धर्मांधांचे उदात्तीकरण करण्यासाठी खोटा इतिहास प्रसारित करणारे केरळच्या साम्यवादी सरकारचे शिक्षण मंडळ ! लहानपणापासून मुलांना खोटा इतिहास शिकवून भावी पिढीची दिशाभूल करणार्‍या साम्यवाद्यांवर कठोर शिक्षा होणे आवश्यक !

ममता बॅनर्जी ‘इस्लामी आतंकवादी’ ! – उत्तरप्रदेशातील भाजपचे मंत्री आनंद स्वरूप शुक्ला

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांना भारतियतेवर विश्‍वास नाही. त्या ‘इस्लामी आतंकवादी’ आहेत. त्यांनी बंगालमध्ये हिंदु देवतांना अपमानित करण्याचे आणि मंदिरे पाडण्याचे काम केले आहे.

हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’च्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त ट्विटरवर #21YearsOfSanatanPrabhat या हॅशटॅगद्वारे व्यापक धर्मप्रसार !

हिंदी पाक्षिक सनातन प्रभातला २१ वर्षे पूर्ण झाली.

वर्ष १९७० चा काळ हिंदी चित्रपटासाठी सुवर्णकाळ ठरला ! – राहुल रवैल,चित्रपट निर्माते

‘५०, ६० आणि ७० च्या दशकांतील चित्रपटनिर्मिती’, या विषयावर आयोजित परिसंवादात चित्रपट निर्माते राहुल रवैल बोलत होते. या संवाद कार्यक्रमात ‘व्हर्च्युअल’ पद्धतीने अनेक महनीय व्यक्तींनी सहभाग घेतला.

तांडव’च्या निर्मात्यांविरोधात राम कदम यांची पोलिसात तक्रार

‘तांडव’ या वेब सिरीजमध्ये देवतांचा अपमान करण्यात आल्याने भाजपचे आमदार राम कदम यांनी निर्मात्यांविरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

टी.आर्.पी. घोटाळा प्रकरणातील बार्कचे पार्थो दासगुप्ता रुग्णालयात भरती

रेटिंग एजन्सी बार्कचे माजी कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक वाढल्यामुळे त्यांना मुंबईतील जे.जे. रुग्णालयात अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले आहे.

हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍या ‘तांडव’ वेब सिरीजवर बंदी घाला !  

‘निधर्मी’ भारतात कुणीही ऊठसूठ हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती फोडतो, हिंदूंचे धर्मग्रंथ जाळतो, देवतांची टिंगळटवाळी करतो, वेब सिरीज, चित्रपट, नाटक, विज्ञापने यांच्या माध्यमांतून देवतांचे विडंबन करतो; पण बहुसंख्य हिंदूंना काही वाटत नाही, हे दुर्दैव !

मालवणी (मुंबई) येथे पोलिसांनी भगवान श्रीरामाची भित्तीपत्रके फाडली !

हिंदूंनो, धर्मांधांची वस्ती वाढली की काय होते, हे लक्षात घ्या ! पोलीसही धर्मांधांसमवेत हिंदूंच्या स्वातंत्र्याचा कसा गळा घोटतात, हे जाणा आणि ही स्थिती पालटण्यासाठी तुमचे प्रभावी संघटन करून हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

‘टीआरपी’ घोटाळा प्रकरणीच्या आरोपपत्रातून अर्णव गोस्वामी आणि दासगुप्ता यांचे अनेक आक्षेपार्ह संवाद उघड

गुन्हे अन्वेषण शाखेने प्रविष्ट केलेल्या या आरोपपत्रात ५०० पाने गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्या ‘चॅट’चीच आहेत. या संवादातून गोस्वामी यांना पुलवामा आक्रमण आणि एअर स्ट्राईक याची पूर्वकल्पना असल्याचे पुढे येत आहे.

‘पीएम केअर फंड’चा हिशोब सार्वजनिक करा !  

१०० निवृत्त सनदी अधिकार्‍यांची पंतप्रधान मोदी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी