चुकीच्या बातम्या, भ्रम आणि अफवा पसरवणे, हे अभिव्यक्तीस्वातंत्र्य नव्हे ! – माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर

भारत देश शक्तीशाली आहे. त्यामुळे देशाचे काही बिघडणार नाही. षड्यंत्रांचा भारतावर परिणाम होणार नाही.

मराठा साम्राज्याचा इतिहास केवळ राष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला प्रेरणादायी ! – योगी आदित्यनाथ

महाराजांचा खरा इतिहास जगापुढे आणण्याचा आपण प्रयत्न केला आहे. याविषयी आमच्या घराण्याच्या वतीने आम्ही तुमचे आभार मानतो, असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट १३ वे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

शेतकरी आंदोलनाविषयी चुकीची माहिती पसरवणार्‍या पाकशी संबंधित १ सहस्र १७८ ट्विटर खाती बंद करण्याचे सरकारचे ट्विटरला निर्देश !

ट्विटरचा भारतद्वेष आणि पाकप्रेम असल्याने भारतियांनाही ट्विटरला त्याची जागा दाखवून दिली पाहिजे !

किल्ले प्रतापगड आणि किल्ले अजिंक्यतारा यांना राष्ट्रीय स्मारक घोषित करा !

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची उपराष्ट्रपतींकडे मागणी

उत्तराखंडमध्ये जोशी मठाजवळ हिमकडा कोसळल्याने पूरसदृश्य स्थिती : १५० हून अधिक जण बेपत्ता

भारतात आपत्काळाला प्रारंभ झाला आहे आणि तो प्रतिदिन हळूहळू त्याचे रौद्र रूप दाखवत आहे. जोशी मठातील हिमकडा अचानक कोसळून पूरसदृश्य स्थिती निर्माण होणे, हा याच आपत्काळातील एक प्रसंग आहे.

(म्हणे) ‘आम्ही शरजील उस्मानी याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत !’

हिंदूंना ‘सडलेले’ म्हणणार्‍या आणि बाबरी मशीद पुन्हा बनवण्याचे आव्हान देऊन कायदा अन्सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करणार्‍या आणि व्यक्तीची पाठराखण करणे, हा एकप्रकारे राष्ट्रद्रोहच नव्हे का ?

चेन्नई येथून अपहरण केलेल्या नौसैनिकाला पालघर येथे जिवंत जाळले

यातील दोषींना सरकारने शोधून काढून तात्काळ फासावर लटकवले पाहिजे, अशी जनतेची मागणी आहे !

मोतिहारी (बिहार) येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या करणारे दोघे अटकेत, तर ५ जण पसार  

आरोपींना साहाय्य केल्याच्या प्रकरणी पोलीस ठाणे अंमलदार निलंबित : अशांना निलंबित नाही, तर बडतर्फ करून कारागृहात डांबून त्यांनाही आरोपींना देण्यात येईल, तशी कठोर शिक्षा केली पाहिजे !

मथुरेतील शाही ईदगाह मशिदीला पूर्णपणे हटवण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने स्वीकारली

हिंदूबहुल भारतात हिंदूंच्या स्वतःच्या न्याय्यहक्कांसाठी एकतर आंदोलन करावे लागते किंवा न्यायालयात जावे लागते, हे संतापजनक आहे ! अशा घटनांवरून हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता लक्षात येते !

हलाल उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केल्यामुळे केरळमध्ये हिंदू ऐक्य वेदीचे सरचिटणीस आर्.व्ही. बाबू यांना अटक

केवळ हिंदुत्वनिष्ठ संघटना अशा प्रकारचे आवाहन करतात म्हणूनच केरळमधील हिंदुद्वेषी साम्यवादी सरकार कारवाई करत आहे, हे लक्षात येते !