एल्गार परिषदेचे आयोजक माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांचा पुनरुच्चार
|

पुणे – शरजीलवर धार्मिक भावना दुखावल्यासाठी राजद्रोहाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे; मात्र आम्ही एल्गार परिषदेचे सर्व आयोजक शरजील उस्मानी याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे विधान एल्गार परिषदेचे आयोजक माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी एका निवेदनाद्वारे केलेे. ‘आजचा हिंदु समाज हा पूर्णतः सडला आहे’, अशी गरळओक शरजील उस्मानी याने पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडलेल्या एल्गार परिषदेत केली होती.
We stand with Sharjeel, say Elgaar Parishad organisershttps://t.co/EHX6gEiYp8
— The Indian Express (@IndianExpress) February 7, 2021
कोळसे पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने केलेले भाषण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि त्यांचा संघ परिवार यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने दाखवले जात आहे. शरजीलला लक्ष्य करून संघ परिवाराने पुन्हा एकदा त्यांचा धार्मिक विद्वेष आणि जातीयवादी तोंडावळा दाखवून दिला आहे.
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
Love Jihad : गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ३, तर धर्मांतराची १ घटना !
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court