एल्गार परिषदेचे आयोजक माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांचा पुनरुच्चार
|

पुणे – शरजीलवर धार्मिक भावना दुखावल्यासाठी राजद्रोहाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे; मात्र आम्ही एल्गार परिषदेचे सर्व आयोजक शरजील उस्मानी याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे विधान एल्गार परिषदेचे आयोजक माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी एका निवेदनाद्वारे केलेे. ‘आजचा हिंदु समाज हा पूर्णतः सडला आहे’, अशी गरळओक शरजील उस्मानी याने पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडलेल्या एल्गार परिषदेत केली होती.
We stand with Sharjeel, say Elgaar Parishad organisershttps://t.co/EHX6gEiYp8
— The Indian Express (@IndianExpress) February 7, 2021
कोळसे पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने केलेले भाषण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि त्यांचा संघ परिवार यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने दाखवले जात आहे. शरजीलला लक्ष्य करून संघ परिवाराने पुन्हा एकदा त्यांचा धार्मिक विद्वेष आणि जातीयवादी तोंडावळा दाखवून दिला आहे.
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण