मुंबई पोलीस आयुक्तांकडून राणा दांपत्याचा पोलीस ठाण्यात चहा पितांनाचा व्हिडिओ ट्वीट !
‘खार पोलिसांनी आम्हाला अटक केल्यानंतर रात्रभर पाणीही दिले नाही. पोलिसांनी अत्यंत हीन वागणूक दिली’, असा आरोप अमरावती येथील खासदार नवनीत राणा यांनी केला होता.
‘खार पोलिसांनी आम्हाला अटक केल्यानंतर रात्रभर पाणीही दिले नाही. पोलिसांनी अत्यंत हीन वागणूक दिली’, असा आरोप अमरावती येथील खासदार नवनीत राणा यांनी केला होता.
या अहवालामध्ये अनिल देशमुख यांच्यावरील आरोप फेटाळण्यात आले असल्याचे सूत्रांकडून समजले; मात्र सरकारकडून याविषयीची अधिकृत भूमिका अद्यापही घोषित करण्यात आलेली नाही.
वर्ष २०५० पर्यंत जगातल्या सर्व देशांमध्ये अन्नधान्याची कमतरता भासणार आहे.
‘अक्षय्य तृतीया’ या हिंदु सणाच्या निमित्ताने ‘मलाबार गोल्ड अँड डायमंड’ने विज्ञापनाद्वारे हेतूतः हिंदु समाजाच्या भावना दुखावण्याचा, हिंदु संस्कृतीचे हनन करण्याचा प्रयत्न केला.
राज्यात भाजपच्या नेत्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. पोलिसांचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणात चालला आहे. भाजपच्या नेत्यांवर खोटे गुन्हे नोंदवण्यात येत आहेत. विरोधी पक्षाला संपवण्याचे काम चालू आहे.
न्यायालयाचा निर्णय डावलून भोंगे लावणार्यांवर कारवाई करण्याची ठाम भूमिका गृहमंत्री घेतील का ?
‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर मराठी भाषेविषयी आलेल्या तक्रारींवरून मराठी भाषा विभागाकडून संबंधित विभागाला पत्र पाठवले जाते; मात्र त्यावर काही कारवाई झाली आहे का ? याविषयी संबंधित विभागांकडून कोणताही प्रतिसाद येत नाही..
‘मातोश्री’च्या बाहेर हनुमान चालिसा म्हणण्याची घोषणा करणारे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या दोघांना २४ एप्रिल या दिवशी खार येथील पोलिसांनी अटक केली आहे.
ब्राह्मण आणि पुरोहित यांची खिल्ली उडवतांना वाचाळवीर अमोल मिटकरी आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री धनंजय मुंडे अन् जयंत पाटील यांना किती हसू अनावर झाले आहे ? अशी हिंदु संस्कृतीची चेष्टा करायला आणि अवमानित करायला त्यांच्या नास्तिक पवारसाहेबांनी शिकवले का ?
समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, कुणीही उठावे आणि हिंदु धर्मातील धार्मिक विधींची थट्टा करावी, हे आता सहन केले जाणार नाही. या विरोधात वैध मार्गाने आंदोलन करण्यात येईल.