मुंबई पोलीस आयुक्तांकडून राणा दांपत्याचा पोलीस ठाण्यात चहा पितांनाचा व्हिडिओ ट्वीट !

‘खार पोलिसांनी आम्हाला अटक केल्यानंतर रात्रभर पाणीही दिले नाही. पोलिसांनी अत्यंत हीन वागणूक दिली’, असा आरोप अमरावती येथील खासदार नवनीत राणा यांनी केला होता.

चांदिवाल आयोगाचा अहवाल गृहमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द !

या अहवालामध्ये अनिल देशमुख यांच्यावरील आरोप फेटाळण्यात आले असल्याचे सूत्रांकडून समजले; मात्र सरकारकडून याविषयीची अधिकृत भूमिका अद्यापही घोषित करण्यात आलेली नाही.

येत्या २७ वर्षांत पृथ्वीवरील अन्नधान्य नष्ट होणार ! – शास्त्रज्ञांची चेतावणी

वर्ष २०५० पर्यंत जगातल्या सर्व देशांमध्ये अन्नधान्याची कमतरता भासणार आहे.

हिंदु संस्कृतीचा सन्मान ठेवणार नसाल, तर बहिष्कारास्त्राचा वापर करू ! – हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांची चेतावणी

‘अक्षय्य तृतीया’ या हिंदु सणाच्या निमित्ताने ‘मलाबार गोल्ड अँड डायमंड’ने विज्ञापनाद्वारे हेतूतः हिंदु समाजाच्या भावना दुखावण्याचा, हिंदु संस्कृतीचे हनन करण्याचा प्रयत्न केला.

अधिकार नसलेल्या गृहमंत्र्यांच्या बैठकीला जाऊन काय लाभ ? – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

राज्यात भाजपच्या नेत्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. पोलिसांचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणात चालला आहे. भाजपच्या नेत्यांवर खोटे गुन्हे नोंदवण्यात येत आहेत. विरोधी पक्षाला संपवण्याचे काम चालू आहे.

(म्हणे) ‘सरकार निर्णय घेऊ शकत नाही, भोंगे लावणार्‍यांनीच विचार करावा !’ – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

न्यायालयाचा निर्णय डावलून भोंगे लावणार्‍यांवर कारवाई करण्याची ठाम भूमिका गृहमंत्री घेतील का ?

कामकाजात मराठीचा उपयोग होत नसल्याच्या मराठी भाषा विभागाकडे अनेक तक्रारी; मात्र कारवाईचे अधिकार नसल्याने अडचण !

‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर मराठी भाषेविषयी आलेल्या तक्रारींवरून मराठी भाषा विभागाकडून संबंधित विभागाला पत्र पाठवले जाते; मात्र त्यावर काही कारवाई झाली आहे का ? याविषयी संबंधित विभागांकडून कोणताही प्रतिसाद येत नाही..

‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा म्हणण्याची घोषणा करणाऱ्या राणा दाम्पत्याला अटक !

‘मातोश्री’च्या बाहेर हनुमान चालिसा म्हणण्याची घोषणा करणारे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या दोघांना २४ एप्रिल या दिवशी खार येथील पोलिसांनी अटक केली आहे.

नाशिक येथे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा नोंद !

ब्राह्मण आणि पुरोहित यांची खिल्ली उडवतांना वाचाळवीर अमोल मिटकरी आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री धनंजय मुंडे अन् जयंत पाटील यांना किती हसू अनावर झाले आहे ? अशी हिंदु संस्कृतीची चेष्टा करायला आणि अवमानित करायला त्यांच्या नास्तिक पवारसाहेबांनी शिकवले का ?

मिटकरी यांच्यात अजानची टिंगल करण्याचे धारिष्ट्य आहे का ? – सुनील घनवट, संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड, हिंदु जनजागृती समिती

समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, कुणीही उठावे आणि हिंदु धर्मातील धार्मिक विधींची थट्टा करावी, हे आता सहन केले जाणार नाही. या विरोधात वैध मार्गाने आंदोलन करण्यात येईल.