हिंदु युवतीची हत्या करणारा शेख होता विवाहित !

हिंदूंनो, लव्ह जिहादवर कायमस्वरूपी उपाय काढून युवतींचे रक्षण होण्यासाठी लव्ह जिहादविरोधी कायदाच हवा !

मुंबईत मद्यालयाच्या येथेच मद्यपी ढोसतात मद्य, ‘येथे मद्य पिण्यास मनाई आहे’ आदेशाचा केवळ सोपस्कार !

मद्यालयांना केवळ मद्य विक्री करण्याची अनुमती असते. मद्यालयांच्या ठिकाणी मद्य पिण्याची सोय करून द्यायची असेल, तर त्यासाठी स्वतंत्रपणे ‘परमिट रूम’ची अनुमती घेणे बंधनकारक आहे.

मालवणी (मुंबई) येथे विषारी मद्यामुळे १०६ जणांच्या मृत्यूप्रकरणी ४ जण दोषी !

वर्ष २०१५ मध्ये मालवणीमधील लक्ष्मीनगर येथे मद्य पिऊन १०६ जणांचा मृत्यू झाला होता, तर ७४ जणांना अपंगत्व आले होते. हे मद्य विषारी असल्याचे पोलीस अन्वेषणात आढळून आले होते.

यामिनी जाधव यांना दक्षिण मुंबई महायुतीची उमेदवारी !

दक्षिण मुंबईमध्ये लोकसभेसाठी महायुतीची उमेदवारी शिवसेनेच्या आमदार सौ. यामिनी जाधव यांना देण्यात आली आहे. वर्ष २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत यामिनी जाधव यांनी ‘एम्.आय्.एम्.’चे विद्यमान आमदार वारिस ..

बेस्टच्या किमान आणि वातानुकूलित गाड्यांच्या तिकिट दरात वाढ !

आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तिकिटाच्या दरात वाढ करण्यात आली असल्याचे बेस्ट प्रशासनाकडून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे बेस्टचे किमान तिकीट ७ रुपये, तर वातानुकूलित गाड्यांचे किमान तिकीट १० रुपये इतके होणार आहे.

अमित शहा यांचा बनावट व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी काँग्रेसच्या सोशल मिडिया चालवणार्‍यांवर गुन्हा !

काँग्रेसकडे आता पर्यायच राहिला नसल्याने विरोधकांच्या अशा खोट्या चित्रफीती करणेही तिने चालू केले आहे !

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या प्राचीन दागिन्यांच्या मूल्यांकनासाठी लेखापरीक्षक मिळेना !

मंदिरांचा सर्व कारभार पहाणारे भक्त का हवेत ? हे यावरून लक्षात येते ! भक्तांना देवाची सेवा अचूक होण्याची जशी तळमळ असते, तशी तळमळ सरकारीकरण झालेल्या मंदिरांतील ‘पगारी कामगारां’मध्ये दिसून येत नाही, ही वस्तूस्थिती आहे ! त्यामुळे मंदिरे निस्वार्थी असलेल्या भक्तांच्याच स्वाधीन असली पाहिजेत !

महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणात सुहास कांदे आणि अंजली दमानिया यांना अर्ज करण्याचा अधिकार आहे  का ? – भुजबळ

महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणात सत्र न्यायालयाने दोषमुक्त ठरवले. या निर्णयाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अद्यापही उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेले नाही.

राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्यासाठी मुंबईतील उपनगरांमध्ये जनजागृती !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती गेली २३ वर्षे राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्यासाठी शासनाला वारंवार निवेदने देणे, जनजागृती करणे अशी मोहीम राबवत आहे ! आता त्याची शासकीय स्तरावर नोंद घेऊन कृती होऊ लागणे, हे त्याचेच फलित आहे !

प्रेमाच्या जाळ्यात फसवून मुंबईत धर्मांधाकडून हिंदु युवतीची निर्घृण हत्या !

हिंदु सहिष्णु असल्यामुळे त्यांनी सहस्रोंच्या संख्येने गावोगावी लव्ह जिहादच्या विरोधात शांततेने मोर्चे काढले; परंतु ना लव्ह जिहाद्यांवर त्याचा परिणाम झाला, ना प्रशासनावर ! अजून किती मुलींचे बळी गेल्यावर प्रशासन आणि हिंदू जागे होणार आहेत ?