२१ डिसेंबर या दिवशी नागपूर येथे ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतरबंदी विरोधी कायद्यासाठी राज्यस्तरीय हिंदु जनसंघर्ष मोर्चा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील अखिल भारतीय माहेश्वरी समाज भवन येथे आयोजित समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि विविध समाज संघटना यांची बैठक झाली.

गोरक्षकांवरील आक्रमणाच्या निषेधार्थ जुन्नर (जिल्हा पुणे) येथे निषेध मोर्चा

येथे भरवस्तीत जमावाने गोरक्षकांवर केलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ ८ डिसेंबर या दिवशी निषेध मोर्चा काढण्यात आला, तसेच शहरात सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आला.

माजलगाव (जिल्हा बीड) येथे ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ यांच्या विरोधात हिंदु संघटनांचा मूक मोर्चा !

मोर्च्यामध्ये राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, तसेच तालुक्यातील आधुनिक वैद्य, अधिवक्ते, व्यापारी, शिक्षक, प्राध्यापक आणि सहस्रो विद्यार्थी सहभागी झाले होते. या मोर्च्यामध्ये महिला आणि महाविद्यालयीन मुली यांचीही संख्या लक्षणीय होती. 

भोर (जिल्हा पुणे) येथे समस्त हिंदूंच्या वतीने ‘भव्य हिंदु धर्मरक्षक’ मोर्च्याचे आयोजन

येथे २ डिसेंबर या दिवशी देशातील लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या या घटनांच्या निषेधार्थ आणि त्यांच्या विरोधात सरकारने कडक कायदे करावेत, या मागणीसाठी येथील समस्त हिंदूंच्या वतीने ‘भव्य हिंदु धर्मरक्षक’ मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.

कब्रस्तानच्या विरोधात ग्रामस्थांचा मोर्चा !

अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराच्या शेजारी मुसलमानांचे कब्रस्तान बनवण्याचा महानगरपालिका आणि काही सामाजिक संस्था यांचा घाट असून त्याला अंबरनाथ येथील गावकर्‍यांचा विरोध !

‘दफनभूमी हटवा, प्राचीन शिवमंदिराचे पावित्र्य टिकवा’, अशी हाक देत अंबरनाथ येथे आज निषेध मोर्चा !

‘दफनभूमी हटवण्यासाठी, तसेच प्राचीन शिव मंदिर, विसर्जन घाट आणि वालधुनी नदी यांचे पावित्र्य अन् अस्मिता टिकवण्यासाठी समस्त हिंदुत्वनिष्ठ नागरिकांनी या निषेध मोर्च्यात सहभागी व्हावे’, असे आवाहन करण्यात आले आहे.

हिंदु महिलांवरील अत्याचाराच्या घटना न थांबल्यास आक्रोश मोर्चा काढण्याची वेळ येईल ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

‘लव्ह जिहाद’ विरोधात येवला येथील हिंदुत्वनिष्ठ मूक मोर्च्याद्वारे एकवटले ! या घटना थांबल्या नाहीत, तर याच येवल्यामध्ये आक्रोश मोर्चा काढण्याची वेळ येणार आहे.

आर्णी (जिल्हा यवतमाळ) येथे लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा करण्यासाठी मोर्चा !

देहली येथील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाच्या विरोधात येथील हिंदु संघटनांनी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्च्यात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी, हिंदु जनजागृती समितीसमवेत संघटनांचे शेकडो स्त्री-पुरुष सहभागी झाले होते.

वाढत्या ‘लव्ह जिहाद’ प्रकरणांच्या विरोधात दर्यापूर (अमरावती) येथे भव्य मोर्चा !

‘लव्ह जिहाद’सारख्या घटना थांबण्यासाठी तात्काळ कायद्याची आवश्यकता आहे. धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी हिंदूंची एकजूट हीच काळाची आवश्यकता आहे. सर्वांनी असेच एकत्र येऊन धर्माचरण करून आलेले संकट दूर करावे.

आफताबला फाशीची शिक्षा द्यावी, यासाठी नगर येथे मोर्चा !

आफताबला फाशीची शिक्षा देऊन देशात तत्काळ ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करावा, या मागणीसाठी नगर येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.