आदिवासींना ‘हिंदु’ म्हटल्याने दैनिक ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांना धमक्या !

आदिवासींना ‘हिंदु’ म्हटल्याने दैनिक ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांना धमक्या !

आदिवासी हे मूळ हिंदूच आहेत. इंग्रजांच्या काळात हिंदु समाजात फूट पाडण्यासाठी ‘आदिवासी’ असा शब्दप्रयोग केला गेला आणि त्यांना हिंदु धर्मापासून वेगळे करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले.

केवळ भ्रमणभाषवर संपर्क करून विज्ञापने आणि अर्पण मिळवण्याची सेवा करता येते, याची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने जाणीव होणे

केवळ भ्रमणभाषवर संपर्क करून विज्ञापने आणि अर्पण मिळवण्याची सेवा करता येते, याची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने जाणीव होणे

कन्नड भाषेतील ‘पंचांग’, ‘सनातन प्रभात’ यांसाठी सर्व विज्ञापने मिळवण्याची सेवा मार्च अखेरपर्यंत पूर्ण होते हे कौतुकास्पद आहे.कर्नाटकातील साधकांकडून श्रद्धा, भाव आणि तळमळ या गोष्टी मला शिकायला मिळाल्या.

भारतीय बनावटीची मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिम ‘भरोस’चे परीक्षण

भारतीय बनावटीची मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिम ‘भरोस’चे परीक्षण

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वदेशी बनावटीची मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम (ओ.एस्., भ्रमणभाष प्रणाली) ‘भरोस’चे परीक्षण केले. ही प्रणाली आयआयटी मद्रासने विकसित केली आहे.

‘अ‍ॅप’मधील माहिती सामान्‍य हिंदूंच्‍या दैनंदिन जीवनात मार्गदर्शक ! – महर्षि आनंद गुरुजी, प्रख्‍यात ज्‍योतिषी

‘अ‍ॅप’मधील माहिती सामान्‍य हिंदूंच्‍या दैनंदिन जीवनात मार्गदर्शक ! – महर्षि आनंद गुरुजी, प्रख्‍यात ज्‍योतिषी

महर्षि आनंद गुरुजी म्‍हणाले की, ‘विविध माहिती असलेले हे ‘अ‍ॅप’ सामान्‍य हिंदूंना दैनंदिन जीवनात मार्गदर्शक आहे. सर्व भारतियांनी हे ‘अ‍ॅप डाऊनलोड’ करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवावे.’

वर्षभरात १० पैकी ६ भारतियांकडून चिनी उत्पादनांवर बहिष्कार ! – सर्वेक्षणाचा निष्कर्ष

वर्षभरात १० पैकी ६ भारतियांकडून चिनी उत्पादनांवर बहिष्कार ! – सर्वेक्षणाचा निष्कर्ष

चिनी भ्रमणभाष आणि तत्सम उत्पादने यांना योग्य पर्याय नसल्याने भारतीय अद्यापही ही उत्पादने विकत घेत आहेत, हे लक्षात येते ! भारतात या गोष्टी उत्पादित होण्यासाठी भारत सरकारने उद्योजकांना प्रोत्साहित करणे आवश्यक !

‘युपीआय’वरील आर्थिक व्यवहाराच्या मर्यादा निश्‍चित

‘युपीआय’वरील आर्थिक व्यवहाराच्या मर्यादा निश्‍चित

‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एखादी व्यक्ती आता ‘युपीआय’द्वारे प्रतिदिन केवळ १ लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकणार आहे.

मंदिरांमध्ये शुद्धता आणि पावित्र्य जपण्यासाठी भ्रमणभाष संचांवर बंदी !

मंदिरांमध्ये शुद्धता आणि पावित्र्य जपण्यासाठी भ्रमणभाष संचांवर बंदी !

भ्रमणभाष संच आणि कॅमेरा यांचा वापर न करण्याविषयी नोटीस बोर्डवर सूचना लिहिण्यात आली आहे. तसेच मंदिरात येणार्‍या भक्तांनी योग्य पद्धतीने पोशाख असणे आवश्यक आहे.

नाशिक येथे ५ वर्षांत तब्बल १० सहस्र घटस्फोट !

नाशिक येथे ५ वर्षांत तब्बल १० सहस्र घटस्फोट !

पती-पत्नीने धर्माचरण केल्यासच कुटुंबव्यवस्था  अबाधित राहील आणि घटस्फोटांचे प्रमाण न्यून होईल !

‘ऑनलाईन’ तक्रार नोंदवण्यासाठी मासाभरातच पोलीस ‘ॲप’ ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

‘ऑनलाईन’ तक्रार नोंदवण्यासाठी मासाभरातच पोलीस ‘ॲप’ ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

गोव्याबाहेरील लोक गोव्यात येऊन गुन्हेगारी करतात. नागरिक या ‘ॲप’च्या माध्यमातून ‘ऑनलाईन’ तक्रार नोंदवू शकणार आहेत. तक्रारदाराला स्वत:च्या ओळखीचा पुरावा द्यावा लागणार आहे. तक्रारीनंतर पोलीस त्यावर कारवाई करतील.

स्मार्टफोनच्या अतीवापरामुळे नैराश्यात वाढ होते ! – अमेरिकेतील सर्वेक्षण

स्मार्टफोनच्या अतीवापरामुळे नैराश्यात वाढ होते ! – अमेरिकेतील सर्वेक्षण

जे विद्यार्थी दिवसातील अधिकाधिक वेळ भ्रमणभाषच्या सहवासात असतात, त्यांना नैराश्य आणि एकाकीपणा यांची सवय लागते. भ्रमणभाषवर संदेश आला नसेल किंवा सूचना (नोटिफिकेशन्स) आली नसेल, तरीही भ्रमणभाष पाहिला जातो.’