गोवा : आईने भ्रमणभाष संच वापरण्यास रोखल्याने १३ वर्षीय मुलीने २ वेळा केला आत्महत्येचा प्रयत्न !
आधुनिक तंत्रज्ञानासमवेत साधना न शिकवल्याने अशा घटना घडत आहेत ! यातून केवळ भौतिक विकास आणि शिक्षण न देता मुलांना ‘जीवन कसे जगायचे ?’, याचे शिक्षण देणे, त्यांचे आत्मबल वाढवणे या गोष्टी अनिवार्य आहेत, हे लक्षात येते.