मुंबई – ज्या दिवशी पूजा चव्हाण यांचा मृत्यू झाला त्या दिवशी संजय राठोड यांच्या भ्रमणभाषवरून पूजा यांच्या भ्रमणभाषवर ४५ ‘मिस्ड कॉल’ करण्यात आले होते, असा दावा भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला आहे. हे फोन का करण्यात येत होते ? याविषयी पोलिसांनी अन्वेषण करून त्याची माहिती जनतेला द्यावी, अशी मागणीही वाघ यांनी केली आहे.
याविषयी चित्रा वाघ म्हणाल्या, ‘‘पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाच्या अन्वेषणासाठी अन्य सक्षम पोलीस अधिकार्याची नियुक्ती करावी. पूजा चव्हाण मृत्यूचे अन्वेषण पुणे पोलिसांकडून काढून घेऊन एखाद्या सक्षम भारतीय सेवेतील अधिकार्याकडे द्यावे.’’
सौजन्य : Max Maharashtra
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Sonam Wangchuk : आमरण उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना देहली पोलिसांनी रुग्णालयात केले भरती !
सुनेचे सातत्याने लैंगिक शोषण करणारा सासरा झाकीर याच्या गुप्तांगावर सुनेने धारदार शस्त्रांनी केले आक्रमण
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही