कात्रज (पुणे) येथील अनधिकृत ‘बीफ’ची दुकाने बंद करावीत !
अशी मागणी का करावी लागते ? या ठिकाणी पोलिसांनी स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे. कोणाच्या वरदहस्तामुळेे ही अनधिकृत ‘बीफ’ दुकाने चालू आहेत याचा शोध घेऊन दोषींवर तात्काळ कारवाई करावी !
अशी मागणी का करावी लागते ? या ठिकाणी पोलिसांनी स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे. कोणाच्या वरदहस्तामुळेे ही अनधिकृत ‘बीफ’ दुकाने चालू आहेत याचा शोध घेऊन दोषींवर तात्काळ कारवाई करावी !
शासनाने बंदी घातलेले प्लास्टिकचे ध्वज विक्री करणार्या विक्रेत्यांवर कारवाई करून राष्ट्रध्वजाचा अवमान रोखावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे, तसेच भोर येथील जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच पोलीस प्रशासन यांना देण्यात आले.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विविध ठिकाणी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची सर्रासपणे विक्री करण्यात येते. प्लास्टिकच्या वापरावर राज्यशासनाची बंदी आहे. त्याचसमवेत राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी अशा विक्रेत्यांवर गुन्हे नोंद करण्यात यावेत.
असे निवेदन का द्यावे लागते ? प्रशासनाला दिसत नाही का ? कि प्रशासन कर्तव्यचुकारपणा करत आहे, हे वरिष्ठ अधिकार्यांनी पहाणे आवश्यक !
मणीपूरमधील हिंसाचारात म्यानमारमधून आलेल्या स्थलांतरितांचा हात असल्याचेही सांगण्यात येते. त्यामुळे सरकारने या मागणीकडे गांभीर्याने पहाणे आवश्यक !
वक्फ बोर्ड कायदा त्वरित रहित करण्यात यावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धनबाद आणि बोकारो येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधानांच्या नावे प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.
या वेळी विश्व हिंदु परिषदेचे विजय गाढवे, बजरंग दलाचे रवींद्र ताथवडेकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सतिश ओतारी, सरदार विजयसिंह बर्गे, हृषिकेश कापसे, हिंदु जनजागृती समितीचे हेमंत सोनवणे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
चिपळूण येथे राजकीय पक्ष आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवेदनाद्वारे मागणी
हे निवेदन त्यांनी अन्न पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आरोग्य राज्यमंत्री भारती पवार नगरसुल रेल्वे स्टेशन मास्तर गौतम आहेरे, रेल्वे सदस्य समीर समदडिया यांना निवेदन दिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ध्येय मंत्राचे उच्चारण करून मोर्चाचा प्रारंभ झाला.