‘वन्‍दे मातरम्’ म्‍हणण्‍यास विरोध करणारे आमदार अबु आझमी यांचे सदस्‍यत्‍व त्‍वरित रहित करा ! – सकल हिंदू समाजाचे निवेदन

‘वन्‍दे मातरम्’ या मंत्राचा जयघोष करत अनेक क्रांतीकारकांनी भारताच्‍या स्‍वातंत्र्य संग्रामात सर्वस्‍वाचे बलीदान दिले. असे असतांना महाराष्‍ट्रातील समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी विधानसभेत ‘जगात कुणापुढेही मस्‍तक झुकवण्‍यास इस्‍लाम अनुमती देत नाही.

गुरुवर्य पू. संभाजी भिडेगुरुजी यांना सतत विशेष सुरक्षाव्यवस्था द्यावी !

हिंदु सकल समाजाची निवेदनाद्वारे प्रशासनाकडे मागणी -मणीपूर आणि देशभरामध्ये महिलांवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात ठोस कारवाई करा !  

श्री तुळजाभवानीदेवीच्‍या अभिषेक पूजेच्‍या दरवाढीचा निर्णय रहित करावा !

निवेदनात म्‍हटले आहे की, मंदिर प्रशासनाने अभिषेक दरवाढ ५० रुपयांवरून थेट ५०० रुपयांवर करण्‍याचा निर्णय घेतला. तूर्तास या निर्णयाला स्‍थगिती दिली आहे.

१५ दिवसांत समस्या मार्गी न लागल्यास ‘रास्ता रोखा’आंदोलन

ग्रामस्थांनीही वारंवार तक्रारी केल्या, तरी त्याची दखल घेतली जात नाही. भविष्यात अपघात घडल्यास संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यासाठी उत्तरदायी रहातील.

जैन साधूंच्‍या निर्घृण हत्‍याकांडाच्‍या निषेधार्थ मुंबई आणि लासलगाव येथे मौन फेरी

जैन समाजाचे विद्वान तपस्‍वी गुरुदेव आचार्य श्री कामकुमार नंदीजी महाराज यांच्‍या निर्घृण हत्‍येच्‍या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील भुलेश्‍वर परिसरात असलेल्‍या गुलालवाडी मंदिर येथे, तसेच लासलगाव येथे मौन फेरीचे आयोजन करण्‍यात आले होते. मोठ्या संख्‍येने जैन समाज यात सहभागी झाला होता.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना विशेष सुरक्षा व्‍यवस्‍था पुरवा ! – श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे निवेदन

तरी समाजकंटकांकडून अनुचित कृत्‍य घडू नये आणि त्‍यातून कायदा-सुव्‍यवस्‍था यांचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यांसाठी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना महाराष्‍ट्रात अन् राज्‍याबाहेर विशेष सुरक्षा व्‍यवस्‍था पुरवावी, या मागणीचे निवेदन श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने गडहिंग्‍लज येथे प्रांत कार्यालयात देण्‍यात आले. हे निवेदन नायब तहसीलदार विष्‍णु बुट्टे यांनी स्‍वीकारले. 

ऐतिहासिक पांडववाडा (जळगाव) येथील अनधिकृत मदरसा आणि नमाजपठण प्रशासनाकडून बंद !

जिल्ह्यातील एरंडोल येथील ऐतिहासिक पांडववाड्यातील अनधिकृत मदरसा आणि तेथील नमाजपठणावर बंदी घातल्याचा अंतरिम आदेश जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिला आहे.

रत्नागिरी बसस्थानकाच्या रखडलेल्या कामाविषयी मनसेने प्रशासनाला दिली निवेदनाद्वारे आंदोलनाची चेतावणी

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे काम हे मातीचे मोठे ढिगारे, खड्डे आणि उभारलेले काही खांब या पलीकडे गेलेले दिसत नाही.

‘समस्येवर तोडगा नाही, तर आपत्ती अटळ !’

अशी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ देणार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. लोकप्रतिनिधी प्रतिवर्षी या ठिकाणी भेट देऊन आश्वासने देतात; पण येथील कचरा समस्या तशीच आहे !

श्री तुळजाभवानीमातेच्या अभिषेक पूजेचे शुल्क ५० वरून ५०० रुपये !

मंदिर सरकारीकरणाचा हा दुष्परिणाम होय. मंदिरांच्या संदर्भात योग्य निर्णय होण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यातच हवीत !