
मुंबई : नाताळ आणि ३१ डिसेंबर या पार्श्वभूमीवर पहाटे ५ वाजेपर्यंत अधिकृत हॉटेल चालू ठेवण्याची अनुमती मिळावी, अशी मागणी राज्यभरातील हॉटेल व्यावसायिकांची संघटना ‘हॉटेल व रेस्तरां असोसिएशन पश्चिम भारत’ (हरवी) यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
असोसिएशन कायम नियमांच्या अधीन असून कायदेशीर व्यवसायाला बळ देते; म्हणून अनुमती मिळावी, असे पत्र त्यांनी राज्याचे प्रधान सचिव (गृह) राधिक रस्तोगी, पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना लिहिले आहे.
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !
राजस्थान : ३८ गोशाळांनी अधिक गोवंश दाखवून कोट्यवधी रुपयांचे सरकारी अनुदान लाटले !