
मुंबई : नाताळ आणि ३१ डिसेंबर या पार्श्वभूमीवर पहाटे ५ वाजेपर्यंत अधिकृत हॉटेल चालू ठेवण्याची अनुमती मिळावी, अशी मागणी राज्यभरातील हॉटेल व्यावसायिकांची संघटना ‘हॉटेल व रेस्तरां असोसिएशन पश्चिम भारत’ (हरवी) यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
असोसिएशन कायम नियमांच्या अधीन असून कायदेशीर व्यवसायाला बळ देते; म्हणून अनुमती मिळावी, असे पत्र त्यांनी राज्याचे प्रधान सचिव (गृह) राधिक रस्तोगी, पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना लिहिले आहे.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव