
मुंबई : नाताळ आणि ३१ डिसेंबर या पार्श्वभूमीवर पहाटे ५ वाजेपर्यंत अधिकृत हॉटेल चालू ठेवण्याची अनुमती मिळावी, अशी मागणी राज्यभरातील हॉटेल व्यावसायिकांची संघटना ‘हॉटेल व रेस्तरां असोसिएशन पश्चिम भारत’ (हरवी) यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
असोसिएशन कायम नियमांच्या अधीन असून कायदेशीर व्यवसायाला बळ देते; म्हणून अनुमती मिळावी, असे पत्र त्यांनी राज्याचे प्रधान सचिव (गृह) राधिक रस्तोगी, पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना लिहिले आहे.
हिंदुत्वनिष्ठांच्या सतर्कतेमुळे संशयास्पदरित्या फिरणारे ३ काश्मिरी मुसलमान पोलिसांच्या कह्यात
बांदोडा येथील जैन समाजाच्या वारसा स्थळी मोहरमनिमित्त उघड्यावर बकरा कापण्यास बंदी घाला
जनकल्याण आणि दुष्काळ टळण्यासाठी आचरा येथील ग्रामस्थांचा श्री देव ठाणेश्वराला जलाभिषेक !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
‘जीवोत्तम विद्यापीठम्’ सनातन धर्माच्या जतनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार ! – श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी
स्मार्ट मीटरच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांचे आंदोलन