बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी चाकू घेऊन घुसणार्या नूर आलम याला अटक !
ममता बॅनर्जी यांचे सरकार मुसलमानांसाठी सर्व काही करत असतांना मुसलमान असे कृत्य का करत आहेत ? याचा विचार सरकारने करणे आवश्यक आहे !
ममता बॅनर्जी यांचे सरकार मुसलमानांसाठी सर्व काही करत असतांना मुसलमान असे कृत्य का करत आहेत ? याचा विचार सरकारने करणे आवश्यक आहे !
मणीपूर घटनेवरून आकाशपाताळ एक करणारे बंगालच्या या घटनेवर काहीच का बोलत नाहीत ? बलात्कारी हा मुसलमान आणि पीडिता हिंदु असल्यानेच ही भयाण शांतता ! महिलारक्षणाविषयी सोयीस्कर भूमिका घेणार्या राजकीय पक्षांना आता जनतेने जाब विचारला पाहिजे !
बंगालमधील निवडणुकीतील आणि नियमित हिंसाचाराची नोंद घेऊन केंद्र सरकार तेथे राष्ट्रपती राजवट कधी लावणार ?
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी एकही राजकीय पक्ष करत नाही, हे लक्षात घ्या ! आता देशातील जनतेनेच यासाठी मागणी केली पाहिजे !
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट कधी लागू होणार ?
पंचायत स्तरावरील निवडणुकांसाठी केंद्रीय बलांची नियुक्ती करावी लागते, यावरून बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था किती ढासळली आहे, हे सिद्ध होते. त्यामुळे केंद्र सरकारने बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटच लागू केली पाहिजे !
बंगालमधील कायदा-सुव्यवस्थेची दयनीय स्थिती रोखण्यासाठी सर्वाेच्च न्यायालय आणि केंद्र सरकार यांनी हस्तक्षेप करणे आवश्यक !
एकमेकांवर बाँब फेकून हिंसाचार करणारा पक्ष एका राज्यात सत्तेत असणे, हा लोकशाहीला लागलेला कलंक ! स्वतःला लोकशाहीचे पाईक समजणारे आता तृणमूल काँग्रेस करत असलेल्या या हिंसाचाराविषयी काही बोलत का नाहीत ?
बंगालमधील स्थिती गेली काही वर्षे अशीच असतांना ती सुधारण्यासाठी ठोस निर्णय न घेणारे जनताद्रोहीच होत !
बंगालमध्ये लोकशाही नाही, तर हुकूमशाही आहे, याचे हे आणखी एक उदाहरण ! ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी घालण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यावरही तृणमूल काँग्रेस सरकारवर कोणताही परिणाम झालेला नाही.