बंगाल : भाजपचे आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर आक्रमण

बंगालमधील स्थिती गेली काही वर्षे अशीच असतांना ती सुधारण्यासाठी ठोस निर्णय न घेणारे जनताद्रोहीच होत !

‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ चित्रपटाच्या दिग्दर्शकावर गुन्हा नोंद !

बंगालमध्ये लोकशाही नाही, तर हुकूमशाही आहे, याचे हे आणखी एक उदाहरण ! ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी घालण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यावरही तृणमूल काँग्रेस सरकारवर कोणताही परिणाम झालेला नाही.

बंगालमध्ये पुढील २-३ आठवडे ‘द केरल स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित होणे अशक्य !

राज्यातील चित्रपटगृहांमध्ये अन्य चित्रपटांचे प्रदर्शन होत आहे. त्यांचे आरक्षण झालेले असल्याने सध्यातरी ‘द केरल स्टोरी’ प्रदर्शित होण्याची शक्यता नाही. अनेक चित्रपटगृहांच्या मालकांनी चित्रपट दाखवण्यास नकार दिला आहे.

बंगाल में तृणमूल कांग्रेस सरकार ने ‘द केरल स्टोरी’ पर प्रतिबंध लगाया !

 ममता बनर्जी सरकार का हिन्दूद्वेष और जिहादी आतंकवाद प्रेम !

बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारचा हिंदुद्वेष आणि आतंकवादप्रेम जाणा !

बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारचा हिंदुद्वेष आणि आतंकवादप्रेम जाणा !

बंगालमध्ये ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी !

तृणमूल काँग्रेस सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात देशभरातील धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी हिंदूंनी आवाज उठवणे आवश्यक आहे. हा हिंदूंवरील अत्याचारला दडपण्याचाच हुकूमशाही प्रकार आहे.

(म्हणे) ‘प्राण देईन; पण देशाची फाळणी होऊ देणार नाही !’ – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी यांनी आधी बंगालमधील हिंदूंचे रक्षण करण्याविषयी बोलावे ! तसेच बांगलादेशी घुसखोर मुसलमान आणि रोहिंग्या मुसलमान यांना हाकलून लावण्याविषयी त्या करत आहेत ?, याची माहिती द्यावी !

दंगलींना ममता बॅनर्जी सरकार उत्तरदायी  ! – मानवाधिकार आयोगाच्या सत्यशोधन समितीचा अहवाल

भाजपशासित राज्यांत अशा दंगली झाल्या असत्या, तर एव्हाना देशातील सर्वच ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी राजकीय पक्ष अन् संघटना यांनी आकांडतांडव केले असते

गोवा : लुईझिन फालेरो यांचे राज्यसभा खासदारपदाचे त्यागपत्र

मला बंगालचा प्रतिनिधी या नात्याने खासदारपद प्राप्त झाल्याने मला गोव्याचे प्रश्न मांडण्यास आणि खासदार निधीचा गोव्यासाठी वापर करण्यास अडचणी येत होत्या. यासाठी मी खासदार पदाचे त्यागपत्र दिले आहे.

पीडित हिंदूंना भेटण्यास गेलेल्या राष्ट्रीय मानवाधिकाराच्या समितीला पोलिसांनी रोखले !

बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे हिंदुद्रोही आणि कायदाद्रोही सरकार ! आतातरी केंद्रशासनाने बंगालमधील हिंदूंच्या रक्षणासाठी राष्ट्रपती राजवट लावणे आवश्यक !