Geeta Pathan Kolkata : २४ डिसेंबरला कोलकातामध्ये १ लाख भाविक करणार गीतापठण

‘गीतापठण धार्मिक सौहार्द बिघडवते’, असे म्हणणारी तृणमूल काँग्रेस जिहादी संघटना आहे का ? असाच प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो ! तृणमूल काँग्रेसला सत्तेवर बसवणार्‍या बंगालमधील हिंदूंना हे मान्य आहे का ?

हिरव्यावर मर्जी, भगव्याची ॲलर्जी !

‘भगवद्गीतेचे शिक्षण देणे, म्हणजे शिक्षणाचे भगवेकरण आणि अल्पसंख्यांकांच्या शाळांमध्ये कुराण अन् बायबल शिकवणे, म्हणजे निधर्मीपणा असेल’, तर अशी धर्मनिरपेक्षता हिंदूंच्या काय कामाची ? भारतीय संस्कृतीचा प्रचार हे भगवेकरण असेल, तर भारताला याच भगवेकरणाची आवश्यकता आहे !

Mamta Banerjee Cricket Orange Jersey : आता भारतीय क्रिकेट खेळाडू सरावाच्या वेळी भगवे कपडे घालतात !  

भगव्या रंगाविषयी काविळ झालेल्या ममता बॅनर्जीना ‘भगवा रंग हा अस्पृश्य रंग आहे’, असेच यांच्या बोलण्यावरून वाटते. हिंदू त्यांच्याकडे दुर्लक्षच करणार, हेही तितकेच सत्य आहे !

Political Assassination In WB : बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या पदाधिकार्‍याची हत्या

तृणमूल काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे वाजलेले तीन तेरा ! हत्या करणार्‍याचाही तृणमूलच्या समर्थकांनी केलेल्या मारहाणीत झाला मृत्यू !

कर्नाटकमधील काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा टिळा लावून घेण्यास नकार !

काँग्रेसचे हिंदु नेते मशिदीमध्ये जाऊन गोल टोपी घालतात, तसेच रमझानच्या वेळी इफ्तारच्या मेजवान्यांना उपस्थित रहातात; मात्र या नेत्यांना स्वतःच्या धर्माची कृती करण्याच्या वेळी त्यांना अस्पृश्यता वाटते. असे लोक अस्पृश्यतेवर इतरांना ‘ज्ञान’ देत असतात !

(म्हणे) ‘चंद्रयानासमवेत गेलेल्या सर्व प्रवाशांना सलाम !’ – राजस्थानचे क्रीडामंत्री अशोक चंदन

‘जगाचे ज्ञान आपल्यालाच आहे’, अशा आर्विभावात असणार्‍या भारतीय राजकारण्यांचे हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे, असे कुणी म्हटले, तर चूक ठरू नये !

बंगालच्या जादवपूर विश्‍वविद्यालयातील विद्यार्थ्याचा दुसर्‍या मजल्यावरून खाली पडून मृत्यू

विश्‍वविद्यालयात विद्यार्थी शिकण्यास येतो. तेथे त्याच्यावर नैतिकतेच्या शिक्षणाने योग्य संस्कार करून तो आदर्श नागरिक बनेल, हे पहाणे आवश्यक असते; मात्र अशा प्रकारची घटना घडणे लज्जास्पद आहे. यातून विश्‍वविद्यालयांची स्थिती उघड होते !

ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये इमाम, मुअज्जिन आणि पुरोहित यांच्या मानधनात केली ५०० रुपयांची वाढ !

मुसलमानांना हिंदूंपेक्षा दुप्पट मानधन देऊन ममता बॅनर्जी त्यांचे सरकार धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली बहुसंख्य हिंदूंना दुय्यम स्थान देते, हेच सांगत आहे.  ममता बॅनर्जी यांच्या सरकारला निवडून देणार्‍या हिंदूंना हे मान्य आहे का ?

धर्मनिरपेक्षतावादी राजकीय पक्षांचा महिलांच्या रक्षणाविषयीचा सोयीस्कर दुटप्पीपणा जाणा !

बलात्कारी धर्मांध मुसलमान, तर पीडिता हिंदु असल्यानेच ही भयाण शांतता होती ! या ठिकाणी चुकून आरोपी हिंदु असता, तर या राजकीय पक्षांनी त्याच वेळी आकांडतांडव केला असता ! आणि पीडिता महिलांच्या रक्षणाविषयी सोयीस्कर भूमिका घेणार्‍या राजकीय पक्षांना आता जनतेने जाब विचारला पाहिजे !