Bhagavad Gita In Madrassa : सीहोर (मध्यप्रदेश) येथील एका मदरशात श्रीमद्भगवद्गीतेचे पठण करण्याला मौलानांची संमती; मात्र काँग्रेसचा आक्षेप !
भारताची फाळणी होण्यामागेही काँग्रेस आहे आणि आज देशात दुसर्या फाळणीसारखी स्थिती काँग्रेसमुळेच निर्माण झाली आहे. त्यामुळे भारताच्या हितासाठी काँग्रेसमुक्त भारत होणे किती आवश्यक आहे ?, हे यावरून लक्षात येते !