उत्तर कोरियात ‘मास्क’ न वापरणार्‍यांना ३ मास सक्त मजुरीची शिक्षा

उत्तर कोरियात ‘मास्क’ न वापरणार्‍या नागरिकांना ३ मास सक्त मजुरीची शिक्षा देण्याचा आदेश या देशाचे हुकूमशहा तथा राष्ट्राध्यक्ष किम जोंग यांनी दिला. ‘या कठोर शिक्षेच्या धाकामुळे तरी नागरिकांकडून ‘मास्क’चा वापर करण्यात येईल’, असा विश्‍वास उत्तर कोरियाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

कोरोनाबाधितांवर उपचार करतांना कोरोनाची लागण झालेल्या डॉक्टरचा मृत्यू

एका डॉक्टरविषयी अशी असंवेदनशील असणारी रुग्णालय सर्व सामान्य जनतेशी कशी वागत असतील, हे लक्षात येते !

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून भाजपचे नेते, त्यांचे वडील आणि भाऊ यांची हत्या

काश्मीरमध्ये सुरक्षादलांकडून सातत्याने जिहादी आतंकवाद्यांना ठार केले जात असले, तरी तेथील आतंकवाद नष्ट झालेला नाही, हेच या घटनेतून स्पष्ट होते. जोपर्यंत आतंकवाद्यांचा कारखाना असणार्‍या पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होण्याची शक्यता दुर्मिळच म्हणावी लागेल !

पोलिसांना ठार केल्यावर त्यांचे मृतदेह जाळणार होतो ! – विकास दुबे याची स्वीकृती

पोलीस धाड घालणार असल्याची माहिती पोलिसांकडूनच मिळाली होती !

विकास दुबे याला चौकामध्ये गोळ्या घालून ठार करा ! – ठार झालेल्या पोलिसाच्या वडिलांची मागणी

विकास दुबे याच्या गोळीबारात ठार झालेल्यांपैकी मथुरा येथील पोलीस जितेंद्र यांचे वडील तीर्थ पाल यांनी आरोप केला आहे की, ‘दुबे याला अशा प्रकारे अटक करून पूर्णपणे वाचवण्यात आले आहे.

आपत्काळात नामजपादी साधनेचे महत्त्व घरबसल्या जाणून घेण्याची सुसंधी !

आपत्काळात नामजपादी साधनेचे महत्त्व जाणून घेण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने घेण्यात येणार्‍या हिंदी भाषेतील ‘ऑनलाईन’ सत्संगात घरबसल्या अवश्य सहभागी व्हा ! या सत्संगांचा तपशील पुढीलप्रमाणे . . .

‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे माजी संचालक आकार पटेल यांच्या विरोधात तक्रार

देशात धर्मांधांकडूनच हिंदूंवर आक्रमण केले जात आहे, हे माजी संपादकही असणार्‍या आकार पटेल यांना दिसत नाही, असे कसा म्हणता येईल ? पटेल यांच्यासारखे हिंदुद्वेषी निधर्मी आणि धर्मनिरपेक्षतावादी जगामध्ये खोटी माहिती पसरवून भारताला अपकीर्त करत आहेत !

‘आप’चा नगरसेवक ताहिर हुसेन हाच देहलीतील दंगलीचा मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका

देहली दंगलीच्या प्रकरणी पोलिसांकडून १५ जणांविरुद्ध आरोपपत्र प्रविष्ट

 आंध्रप्रदेशात ख्रिस्त्यांची कागदोपत्री लोकसंख्या केवळ २.५ टक्केच असली, तरी प्रत्यक्षात ती २५ टक्के आहे !

आंध्रप्रदेशात सरकारी आकडेवारीनुसार ख्रिस्त्यांची लोकसंख्या केवळ २.५ टक्के इतकीच असली, तरी प्रत्यक्षात ती २५ टक्के आहे, असा गौप्यस्फोट राज्यातील सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाचे खासदार रघु रामकृष्णा राजू यांनी केला.

‘पाताल लोक’ वेबसीरिजच्या निर्मात्या अनुष्का शर्मा यांच्या विरोधात भाजपच्या उत्तरप्रदेशमधील आमदाराची तक्रार

भाजपच्या आमदाराला तक्रार का करावी लागते ? वास्तविक सरकारनेच हिंदूंचा द्वेष करणार्‍या अशा मालिकांवर बंदी घातली पाहिजे !