
हरिद्वार (उत्तराखंड) – येथील ‘हर की पौडी’ गावातील ब्रह्मकुंडजवळ २१ जुलैच्या मध्यरात्रीनंतर वीज कोसळली. यामुळे ८० फूट लांबीची भिंत पडली; मात्र येथील मंदिर सुरक्षित राहिले. सोमवती अमावास्येमुळे प्रतिवर्षी येथे लाखो लोक येतात; मात्र दळणवळण बंदीमुळे कुणी येऊ न शकल्याने येथे गर्दी नव्हती. त्यामुळे सुदैवाने येथे जीवितहानी झाली नाही. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी यांनी सांगितले की, ‘वर्ष २०२१ मध्ये येथे कुंभमेळा होणार आहे. सरकारला ‘हर की पौडी’ची डागडुजी करावी लागणार आहे.’
Heavy rains wreak havoc in Uttarakhand https://t.co/bfeUamd4W9
— FinancialXpress (@FinancialXpress) July 21, 2020
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !
भोजशाळेच्या प्रकरणी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वतःच्या मुलाला समज द्यावी ! – अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी, मठाधिपती, कणेरी मठ, कर्नाटक
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !