
हरिद्वार (उत्तराखंड) – येथील ‘हर की पौडी’ गावातील ब्रह्मकुंडजवळ २१ जुलैच्या मध्यरात्रीनंतर वीज कोसळली. यामुळे ८० फूट लांबीची भिंत पडली; मात्र येथील मंदिर सुरक्षित राहिले. सोमवती अमावास्येमुळे प्रतिवर्षी येथे लाखो लोक येतात; मात्र दळणवळण बंदीमुळे कुणी येऊ न शकल्याने येथे गर्दी नव्हती. त्यामुळे सुदैवाने येथे जीवितहानी झाली नाही. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी यांनी सांगितले की, ‘वर्ष २०२१ मध्ये येथे कुंभमेळा होणार आहे. सरकारला ‘हर की पौडी’ची डागडुजी करावी लागणार आहे.’
Heavy rains wreak havoc in Uttarakhand https://t.co/bfeUamd4W9
— FinancialXpress (@FinancialXpress) July 21, 2020
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
Brihanmumbai Municipal Corporation : विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !