भालचंद्र नेमाडे यांच्याकडून इतिहासाचा विपर्यास केली जाणारे वक्तव्ये आणि त्याचे खंडण

‘मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कार्यक्रमात ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार विजेते आणि ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे म्हणाले, ‘दुसरे बाजीराव पेशवे यांनी स्वराज्य इंग्रजांच्या हवाली केले. सगळ्या पेशव्यांमध्ये फक्त दुसरे बाजीरावच चांगले पेशवे होते.

इतिहासाचा विपर्यास करणारे आणि स्‍वतःची बौद्धिक दिवाळखोरी घोषित करणारे ज्‍येष्‍ठ साहित्‍यिक भालचंद्र नेमाडे !

आपला समाज आणि सरकार यांच्‍याकडून या गोष्‍टींना विरोध व्‍हायला हवा. आता हिंदूंनीच यावर विचार आणि कृती करण्‍याची आवश्‍यकता नक्‍कीच निर्माण झाली आहे. नाही तर हिंदु धर्माविषयी आणि संस्‍कृतीविषयी आपल्‍याच धर्मातील लोकांचे गैरसमज कधी दूर होणार नाहीत !

छत्रपती शिवरायांना औरंगजेबापेक्षा अल्प लेखणारे भालचंद्र नेमाडे यांना दिलेले पुरस्कार सरकारने परत घ्यावेत ! – नीतेश राणे, आमदार, भाजप

इतिहासात शिवरायांना औरंगजेबापेक्षा लहान दाखवण्याच्या षड्यंत्राला त्यांनी खतपाणी घातले आहे. छत्रपती शिवरायांचा द्वेष करणार्‍याना पुरस्कार द्यायचे का ?

(म्हणे) ‘पंडितांनी बायकांना भ्रष्ट केल्यामुळे औरंगजेबाने ज्ञानव्यापी मंदिराची तोडफोड केली !’ – भालचंद्र नेमाडे

शिवाजीचा मुख्य सेनापती मुसलमान होता. त्याचा स्वत:च्या लोकांवर (हिंदूंवर) विश्‍वास नव्हता. त्या वेळी हिंदू मुसलमान भेदच नव्हता, असेही अकलेचे तारे नेमाडे यांनी तोडले.

लोकमान्‍य टिळक : एक अलौकिक हिंदु नेते !

‘छत्रपती शिवरायांनी घेतलेली हिंदवी स्‍वराज्‍य स्‍थापनेची शपथ आणि त्‍यांनी निर्माण केलेले हिंदवी स्‍वराज्‍य आपल्‍या बांधवांच्‍या स्‍मृतीतून नष्‍ट होऊ नये, तसेच शिवरायांना समोर ठेवून आपल्‍या बांधवांनी देश स्‍वतंत्र करण्‍यासाठी लढा द्यावा’, हा हेतू मनात धरून हे दोन्‍ही उत्‍सव साजरे करण्‍याचा प्रयत्न लोकमान्‍य टिळक यांनी केला.

ज्ञानवापी ही ऐतिहासिक चूक, हे मुसलमानांनी स्वीकारावे !

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची स्पष्टोक्ती !
ज्ञानवापीमध्ये त्रिशूळ कसे ?, असाही विचारला प्रश्‍न !

(म्हणे) ‘भगवान श्रीकृष्णानेही रुक्मिणीला पळवून नेले होते !’ – भूपेन बोरा, काँग्रेस आसाम प्रदेशाध्यक्ष

काँग्रेसवाल्यांकडून याहून वेगळी अपेक्षा काय करणार ? बोरा यांनी अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानाविषयी असे विधान केले असते, तर त्यांचा शिरच्छेद करण्याचे फतवे निघाले असते !

ज्ञानवापीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाच्या विरोधात मुसलमान पक्षाकडून अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट

अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटीने उच्च न्यायालयात न जाता थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यावर न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचा आदेश दिला होता.

ज्ञानवापीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून  २६ जुलैपर्यंत स्थगिती !

सर्वेक्षणाचे हे काम आता स्थगित झाले असले, तरी त्याला पुन्हा अनुमती मिळाल्यास ते चालू करण्यात येणार आहे. केवळ वैज्ञानिक सर्वेक्षण असेल, ते लवकर पूर्ण होऊ शकते; मात्र जर खोदकाम करायचे असल्यास त्याला अधिक काळ लागू शकतो.

जेथे-जेथे नमाजाची ठिकाणे पाडली गेली, तेथे-तेथे हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती सापडल्या ! – आमदार श्री. राजू मामा भोळे

पांडववाडा या नावावरूनच आपल्याला हा हिंदूंचा प्राचीन ऐतिहासिक वारसा आहे हे लक्षात येते. जो जुना इतिहास आहे तो कोणालाही पुसता येणार नाही. म्हणूनच पांडववाड्यातील अनधिकृत मदरसा आणि तेथील नमाजपठणावर बंदी घातल्याचा अंतरिम आदेश योग्यच आहे.