गोव्यात ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतरविरोधी कायदा करा !
गोव्यात महिला आणि मुली गायब होण्यामागे काही षड्यंत्र नाही ना ? या मागे ‘लव्ह जिहाद’चा प्रकार तर नाही ना ? याचीही चौकशी करण्यासाठी गृहखात्याने स्वतंत्र चौकशी समिती अथवा पथक नेमावे.
गोव्यात महिला आणि मुली गायब होण्यामागे काही षड्यंत्र नाही ना ? या मागे ‘लव्ह जिहाद’चा प्रकार तर नाही ना ? याचीही चौकशी करण्यासाठी गृहखात्याने स्वतंत्र चौकशी समिती अथवा पथक नेमावे.
एकीकडे हिंदूंची मंदिरे सरकारीकरण करून मंदिरांची संपत्ती सरकार कह्यात घेत आहे, तर दुसरीकडे ‘मुसलमानांची धार्मिक संस्था’ सरकार आणि नागरिक यांची संपत्ती कायद्याचा अपवापर करत हडप करत चालली आहे !
पंतप्रधानांच्या नावे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देश स्वतंत्र्य होऊन हिंदु समाज अजूनही अत्याचार सहन करत आहे. त्यामुळे भारत देशाला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावे, अशी मागणी आहे.
हिंदु राष्ट्राची संकल्पना ही कोणतीही प्रादेशिक राष्ट्रवादाची संकुचित संकल्पना नाही. ते आमच्या सनातन धर्मातील वैश्विक संस्कृतीचे आणि सनातन धर्मातील विश्वदर्शनाचेच नाव आहे. त्यामुळे ‘सनातन भारत’ म्हणा, ‘हिंदु राष्ट्र’ म्हणा कि ‘वैश्विक हिंदु राष्ट्र’ म्हणा, या सर्वांचा अर्थ एकच आहे….
मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीचा एवढा परिणाम भारतियांमध्ये भिनला आहे की, आम्ही देहाने जरी हिंदु असलो; परंतु आमची बुद्धी मात्र इंग्रजाळलेली आहे. भारताचा भूतकाळ अत्यंत गौरवशाली आहे आणि तो आपण जाणून घेतला पाहिजे. जर आपण दक्षिण भारतातील मंदिरे पाहिली, आमच्या पुराणकालीन मंदिरांना पाहिले, तर लक्षात येईल की, ती आपण सहस्रो वर्षांपूर्वी बांधली आहेत.
महाविद्यालयाला हिंदु विद्यार्थ्यांच्या धर्मांतराचा अड्डा बनवणार्यांवर कठोर कारवाई करा ! विविध माध्यमांतून हिंदूंच्या धर्मांतराचे उघडउघड षड्यंत्र रचले जात असल्याने धर्मांतरबंदी कायदा होणे अपरिहार्य आहे !
अशा वासनांधांना फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या स्मरणात, ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’च्या जयघोषात, चैतन्याने भारलेल्या वातावरणात आणि साधकांच्या अपूर्व उत्साहात काढण्यात आलेली ही लक्षवेधी दिंडी चैतन्याची उधळण करणारी आणि समृद्ध भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन करणारी ठरली !
हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘बजरंग दलावर बंदीच्या मागणीच्या आड ‘पी.एफ्.आय.’ला वाचवण्याचे काँग्रेसी षड्यंत्र ?’
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे आम्ही स्वागत करतो. लोकशाहीचा आणि लोकमताचा पूर्णपणे विजय झाला आहे, असे मी नमूद करू इच्छितो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.