शहरी नक्षलवाद देशासाठी घातक ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

रणरागिणी शाखेच्या कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी ‘महिलांच्या शौर्यजागृतीची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले, तर सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी ‘हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व आणि धर्माचरणाचे महत्त्व’ यावर मार्गदर्शन केले.

सोलापूर, लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांत ‘श्रीराम नामसंकीर्तन’ अभियानाच्या अंतर्गत शेकडो ठिकाणी रामराज्याच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अयोध्येतील श्रीराममंदिरात झालेल्या श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने ‘श्रीराम नामसंकीर्तन’ अभियान राबवण्यात आले.

झारखंड आणि बंगाल राज्यांतील विविध मंदिरांमध्ये स्वच्छता अन् रामराज्यासाठी प्रार्थना यांचे कार्यक्रम पार पडले !

बंगालमधील कोलकाता, हावडा, तसेच झारखंडमध्ये रांची, हजारीबाग, बोकारो, धनबाद, देवघर आणि कतरास येथील अनेक मंदिरांमध्ये वरील उपक्रम घेण्यात आले.

भगवे ध्वज, श्रीरामाचा जयघोष यांमुळे करवीरनगरी श्रीराममय !

अयोध्येतील श्रीराममंदिरातील प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला म्हणजे २१ जानेवारीला सकल हिंदु समाजाच्या वतीने कोल्हापूर शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. भगवे ध्वज, श्रीरामाचा जयघोष यांमुळे करवीरनगरी श्रीराममय झाली होती.

बगडीनगर (राजस्थान) येथील श्री सरियादेवी मंदिराची स्वच्छता आणि रामराज्यासाठी प्रतिज्ञा !

अयोध्येतील श्रीराममंदिराचे उद्घाटन आणि श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या निमित्ताने सध्या देशाच्या विविध भागात ‘श्रीरामनामसंकीर्तन अभियान’ राबवण्यात येत आहे.

येणार्‍या काळात हिंदु राष्ट्राचा सूर्योदय होणारच आहे ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

२२ जानेवारीला प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने उंचगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. त्या निमित्ताने १९ जानेवारीच्या रात्री आयोजित कार्यक्रमात ‘रामराज्य ते हिंदु राष्ट्र’ या विषयावर ते बोलत होते.

श्रीराम : कुशल संघटनाचा आदर्श !

ज्या प्रमाणे वनवास काळातील कठीण प्रसंगांतही अयोध्येतून कोणतेही साहाय्य न घेता, स्वतः वनातील विविध जमातीतींल विरांचे संघटन करून सर्व समस्यांचे निराकरण केले. त्या प्रमाणे हिंदूंनीही श्रीरामाचा आदर्श ठेऊन संघटन केल्यास हिंदु राष्ट्ररूपी ‘रामराज्य’ पुन्हा साकारणे कठीण नाही.

श्रीरामजन्मभूमी आणि हिंदु धर्म यांच्या रक्षणासाठी हिंदूंच्या अविरत धर्मयुद्धाच्या विजयाचा दिवस !

‘संपूर्ण विश्वात अविरत धर्मयुद्ध कोणते झाले असेल, तर ते श्रीरामजन्मभूमी मुक्तीसाठी झाले आहे. आपल्यासाठी मंदिर केवळ एक प्रार्थनास्थळ नाही, तर ते राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांचे प्रतीक, तसेच गौरवाचे चिन्ह आहे.

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे १०८ कुंडीय गणपति महायज्ञ !

इचलकरंजी – येथे २ ते ८ जानेवारी या कालावधीत ‘श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती’द्वारे १०८ कुंडीय गणपति महायज्ञ, तसेच अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

२२ जानेवारी या दिवशी वाशीम जिल्ह्यात मद्य, मांस बंदी करा !

२२ जानेवारी या दिवशी श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरात मद्य, मांस व्यवहार बंद ठेवावे, यासाठी सकल हिंदु समाज आणि सकल जैन समाज यांच्या वतीने नगरपालिका मुख्याधिकारी आणि ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले.