मंदिररक्षण आणि अहिंदूंचा वाढता शिरकाव !
मंदिरांशी संबंधित सेवा आणि व्यवहार यांमध्ये धर्मांधांचा वाढता शिरकाव, उद्दामपणा अन् सहभाग या गोष्टी चिंतनीय आहेत. याविषयी येणार्या वर्षभरामध्ये आपल्याला मंदिरांविषयी काही योजना आखाव्या लागतील !
मंदिरांशी संबंधित सेवा आणि व्यवहार यांमध्ये धर्मांधांचा वाढता शिरकाव, उद्दामपणा अन् सहभाग या गोष्टी चिंतनीय आहेत. याविषयी येणार्या वर्षभरामध्ये आपल्याला मंदिरांविषयी काही योजना आखाव्या लागतील !
बाहेरगावाहून आलेल्या भाविकांना शुद्ध प्रसाद कुठे मिळतो ?, हे माहिती नसते. त्यामुळे सध्या केवळ हिंदु दुकानदारांना प्रसादशुद्धीसाठी ‘ओम प्रमाणपत्र’ वितरित करण्याचा उपक्रम चालू करण्यात आला आहे.
हिंदु राष्ट्रासाठीच्या प्रत्यक्ष लढ्यात आपल्यासारखे सामान्य कार्यकर्ते सहभागी असतील; मात्र आज विरोधकांनी वैचारिक युद्ध चालू केले आहे. ते जिंकण्यासाठी वैचारिक योद्घ्यांची आवश्यकता आहे.
स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्यसैनिकांसाठी मंदिरे शक्तीकेंद्र बनली होती. त्यामुळे इंग्रजांनी एक कायदा बनवून मंदिरांचे महत्त्व आणि प्रतिष्ठा अल्प करण्याचा प्रयत्न केला.
हरिद्वार येथे गंगा नदीच्या घाटावर धार्मिक विधी करतांना अल्पवयीन मुलींसह महिलांची विनाअनुमती छायाचित्रे काढून, तसेच व्हिडिओ बनवून ते सामाजिक माध्यमांवरून प्रसारित केल्याचे समोर आले आहे.
पूजाबंदीच्या निर्णयाचा गोव्यात चालू असलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त निषेध !
मंदिरातील पुरोहितांचा धर्म केवळ लोकांना टिळा लावण्यापुरता मर्यादित नाही. त्यांनी हिंदूंना धर्माचे शिक्षण देणेही अपेक्षित आहे. त्यातून हिंदूंचा धर्माभिमान वाढून त्यांचे मनोबल वाढेल आणि सर्व संघटित होतील.
आज संपूर्ण जग हिंदु धर्म आणि संस्कृती यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आपल्याला संघटित होऊन त्याचा सामना करावा लागेल. हिंदु राष्ट्र बनण्यासाठी धार्मिकता आणि आध्यात्मिकता यांचे मिश्रण असलेले एक मोठे जनआंदोलन उभे करणे आवश्यक आहे. तेच हिंदु जनजागृती समिती या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या माध्यमातून करत आहे.
‘ओटीटी प्लॅटफॉर्म्स’वर व्यभिचार दाखवणार्यांची जागा कारागृहात असायला हवी. हे रोखण्यासाठी आम्ही योजना निश्चित करत आहोत. अश्लीलता पसरवून समाजावर आघात करणार्यांवर बलात्काराचा गुन्हा नोंदवायला हवा. अशांना ३ वर्षांपर्यंत जामीन मिळू नये. संस्कृतीवरील हे आक्रमण राष्ट्रद्रोह मानला जावा, असा कडक कायदा या विरोधात असणे अपेक्षित आहे.
भारतावर आक्रमण करणार्यांनी जेवढी देशाची हानी केली नाही, तेवढी हानी ‘ओटीटी प्लॅटफॉर्म्स’वरील व्यभिचारी व्हिडिओंच्या माध्यमातून झाली आहे. ८० टक्के बलात्कार अशा प्रकारचे व्हिडिओ पाहून होत आहेत !