‘द केरल स्टोरी’- भाग २ !

हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी राष्ट्रव्यापी कायदा आणि त्याची कठोर कार्यवाही अत्यावश्यक !

यादगिरी (कर्नाटक) येथे वादातून भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या

कर्नाटकमध्ये भाजपचे राज्य असो कि काँग्रेसचे, हिंदु कार्यकर्त्यांच्या हत्या थांबलेल्या नाहीत. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

… तरच धार्मिक दंगली थांबतील !

अकोला येथे दंगलसदृश परिस्थितीमुळे अद्याप तणावपूर्ण शांतता आहे. समाजमाध्यमांवरील पोस्टवरून १३ मेच्या मध्यरात्री हरिपेठ भागात या वादाला प्रारंभ झाला. या दंगलीमुळे एकाला प्राण गमवावा लागला, तर १० जण घायाळ झाले. यामध्ये पोलिसांचाही समावेश आहे.

केरळच नाही, तर इतर राज्यांतही हिंदु मुली ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राला बळी पडत असल्याचे उघड !

‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाने हिंदु मुलींच्या धर्मांतराचे षड्यंत्र उजेडात आले आहे. हा धोका केवळ केरळपुरता मर्यादित नाही, तर भारतातील इतर राज्यांमध्येही हिंदु मुली या षड्यंत्राला बळी पडत आहेत.

सूरत नगरपालिकेचे आश्रयगृह चालवणार्‍या इस्लामी न्यासाकडून हिंदु आश्रितांशी भेदभावपूर्ण वागणूक !

सामाजिक कार्याच्या नावाखालीही धर्मांधता जोपसणार्‍या लोकांना कारागृहात टाकले पाहिजे आणि अशांच्या संस्थांवर बंदी घातली पाहिजे !

पाकिस्तानमध्ये मुलीच्या विनयभंगाला विरोध करणार्‍या हिंदु पित्याचा जिहाद्यांनी केला शिरच्छेद !

पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये एका हिंदु पित्याने त्यांच्या मुलीचा विनयभंग करणार्‍या जिहाद्यांना विरोध केला. या रागातून जिहाद्यांनी त्यांचा शिरच्छेद केला. अलमाख भील असे मृत हिंदु व्यक्तीचे नाव आहे.

हिंदूंनी काळाची आवश्यकता ओळखून प्रतिकार करायला शिकायला हवे ! – अधिवक्ता प्रसून मैत्र, अध्यक्ष, ‘आत्मदीप’ संघटना

आज हिंदूंना दुर्बल समजून कायद्याचा धाक दाखवला जातो. भगवान श्रीकृष्णाचा शांतीचा प्रस्ताव कौरवांनी धुडकावून लावल्यावर शेवटी पांडवांना युद्ध करावेच लागले.

मुसलमान लांगूलचालनाची धर्मनिरपेक्षता !

श्रीरामनवमीच्या दिवशी उसळलेल्या दंगलीचे पडसाद थांबले नाहीत, तोपर्यंत बंगालमधील दिनाजपूर येथे एका अल्पवयीन हिंदु मुलीवर वासनांध मुसलमानांनी बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली. श्रीरामनवमीच्या दंगलीमध्ये हिंदूंवर बडगा दाखवणार्‍या बंगालच्या पोलिसांनी या घटनेतही पीडित मुलीचा मृतदेह फरफटत नेल्याचा ..

काश्मिरी हिंदूंविषयी सरकारची उदासीनता ! – डॉ. अजय श्रुंगू, अध्यक्ष, पनून कश्मीर

जम्मू-काश्मीरमधील हिंदूंविषयी सरकारची उदासीनता आहे. काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनाला अजूनही अधिकृत मान्यता देण्यात आलेली नाही. सरकार त्यांना ‘निर्वासित’ असे संबोधते.

पाकिस्तानी शरणार्थी हिंदूंची घरे जोधपूर प्रशासनाने पाडली !

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने पाकमधून जीव वाचवून भारतात आलेल्या शरणार्थीं हिंदूंना ते दुसर्‍या पाकिस्तानी राजवटीत असल्यासारखेच वाटत असेल !