‘भूमी (लँड) जिहाद’ रोखण्‍यासाठी देशात कायदा करणे आवश्‍यक ! – अधिवक्‍त्‍या मीरा राघवेंद्र, कर्नाटक उच्‍च न्‍यायालय

देशभरातील विविध राज्‍यांत रस्‍ते, सरकारी संपत्ती येथे अतिक्रमण करून मशिदी उभारण्‍याच्‍या घटना वाढत आहेत. धर्मांधांचा चालू असलेला हा ‘लँड जिहाद’ रोखण्‍यासाठी देशात कायदा करण्‍याची आवश्‍यकता आहे.

हिंदूंनी धर्माला महत्त्व देऊन धर्मशिक्षण घेतले पाहिजे ! – गोविंद चोडणकर, गोवा

लव्ह जिहाद, हलाल जिहाद अशांसारख्या हिंदूंवरील आघातांच्या विरोधात उपाययोजना म्हणजे हिंदूंनी संघटित होऊन आपली रणनीती ठरवली पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्व समस्यांवर मूळ उपाय म्हणून हिंदूंनी धर्माला महत्त्व देऊन धर्मशिक्षण घेतले पाहिजे.

भूमी जिहाद !

फाळणीच्या रूपाने आपण जेवढी भूमी (पाकिस्तान आणि बांगलादेश मिळून) मुसलमानांना दिली, त्याच्या जवळपास ६० टक्के भूमी आजही भारतात वक्फ बोर्डाच्या कह्यात असून ते या ना त्या मार्गांनी अधिकाधिक भूमी बळकावतच आहेत. अत्यंत भीषण असे हे वास्तव हिंदु समाजाला आव्हान देत आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्याप्रकरणी ४ हिंदु तरुणांवर गुन्हा नोंद !

अफझलखान आणि औरंगजेब यांना आदर्श मानणारे देशात मोठ्या प्रमाणात असणे, हे हिंदूंचे दुर्दैवच होय !

मंगलकार्यात सुद्धा दंगल : सरकारकडून कारवाईची अपेक्षा !

हिंदूंसाठी असुरक्षित अशी परिस्थिती संपूर्ण देशात आणि आपल्या (महाराष्ट्र) राज्यातही निर्माण झाली आहे. या घटनांचा विचार केला, तर सध्या देश वेगाने अराजकाच्या दिशेने चालला आहे, असेच अनुमान यातून निघते.

‘द बंगाल स्टोरी’ !

बंगाल राज्याचा दुसरा बांगलादेश होण्यापूर्वी देशभरातील हिंदू जागृत होणे आवश्यक !

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे घुसखोरी करू पहाणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – राष्ट्रीय वारकरी परिषद

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे घुसखोरी करू पहाणारे आणि राज्यात ठिकठिकाणी शोभायात्रांवर आक्रमणे करणारे दंगलखोर यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे आवाहन राष्ट्रीय वारकरी परिषदेने एका पत्रकाद्वारे केले आहे.

सौदी अरेबियात घराच्या दारावर लावलेले स्वस्तिक चिन्ह नाझीचे चिन्ह असल्यावरून हिंदु अभियंत्याला अटक आणि सुटका !

सौदी अरेबियामध्ये एका हिंदु अभियंत्याला घराच्या दारावर स्वस्तिक चिन्ह लावल्यामुळे अटक करण्यात आली. स्वस्तिक हे नाझीचे चिन्ह वाटल्यामुळे ही घटना घडली. पोलिसांना या संदर्भात स्पष्ट करण्यात आल्यावर या अभियंत्याला सोडण्यात आले.

जयपूरमधील एका प्रभागात लावण्यात आली हिंदूंच्या पलायनाची भित्तीपत्रके !

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने आणि फरीद कुरेश हे काँग्रेसचे नगरसेवक असल्याने पलायनाचे वृत्त खरेच आहे, असेच हिंदूंना वाटते ! काँग्रेस म्हणजे हिंदुद्वेष !

‘द केरल स्टोरी’- भाग २ !

हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी राष्ट्रव्यापी कायदा आणि त्याची कठोर कार्यवाही अत्यावश्यक !