शासकीय शिमगोत्सव मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून लहान प्रमाणात साजरा करावा ! – मायकल लोबो, बंदर कप्तान मंत्री

शासकीय शिमगोत्सव मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून लहान प्रमाणात साजरा करावा ! – मायकल लोबो, बंदर कप्तान मंत्री

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शासनाने राज्यस्तरावरील शिमगोत्सव मिरवणूक रहित केली आहे. या पार्श्‍वभूमीवर मंत्री लोबो यांनी ही मागणी केली आहे.

प्रसन्नता, तेज आणि चैतन्य मिळवून देणारे स्त्रियांचे विविध अलंकार !

प्रसन्नता, तेज आणि चैतन्य मिळवून देणारे स्त्रियांचे विविध अलंकार !

अलंकार हे रजोगुणी, तसेच तेजदायी असल्याने हे तेज स्त्रीस्वरूप देहातील रजोगुणात्मक कार्याला योग्य दिशा देऊन तिच्याकडून संपूर्ण विश्‍वाच्या सतत गतीमान असणार्‍या स्थळ आणि काळ यांना जोडणार्‍या वेगरूपी प्रक्रियेला दिशा देते. अलंकारांतील तेजामुळे स्त्रीतील स्त्रीत्व, म्हणजेच रजोतत्त्व जागृत होते.

अभिनेत्री कंगना राणावत यांचे सरकारीकरण झालेल्या मंदिरांच्या मुक्तीच्या अभियानाला समर्थन !

अभिनेत्री कंगना राणावत यांचे सरकारीकरण झालेल्या मंदिरांच्या मुक्तीच्या अभियानाला समर्थन !

आपला देश, संस्कृती आणि वारसा यांच्या संवर्धनासाठी आपण उभे रहात नाही, याची आपल्याला लाज वाटली पाहिजे, असे ट्वीट अभिनेत्री कंगना राणावत यांनी केले आहे.

शिमगोत्सवाविषयी आज निर्णय ! – बाबू आजगावकर, पर्यटनमंत्री

शिमगोत्सवाविषयी आज निर्णय ! – बाबू आजगावकर, पर्यटनमंत्री

पणजी आणि म्हापसा या ठिकाणी शासनपुरस्कृत शिमगोत्सव मिरवणुका होणार आहेत.

सनातन पर्वांना अवश्य साजरे करा !

सनातन पर्वांना अवश्य साजरे करा !

आपल्याला सनातन संस्कृतीशी तोडून धर्मांतर करण्याकडे प्रेरित करण्यात येत आहे. आता पृथ्वीवरील सनातन भाव स्वीकार करावाच लागेल.

हिंदूंची विनाशाकडे वाटचाल !

‘कुठे अर्थ आणि काम यांवर आधारित पाश्‍चात्त्य संस्कृती, तर कुठे धर्म आणि मोक्ष यांवर आधारित हिंदु संस्कृती ! हिंदू हे पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करत असल्यामुळे त्यांचीही झपाट्याने विनाशाकडे वाटचाल होत आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

‘सोनेरी’ राख !

‘सोनेरी’ राख !

क्षुल्लक असणार्‍या राखेचे वाढलेले महत्त्व आणि त्यातून वाढलेले चुलीचे महत्त्व यांवरून ओघानेच भारतीय संस्कृतीवर चर्चा होईलच. सुखी आणि समृद्ध जीवन जगण्याची अशी अनेक गुपिते भारतीय संस्कृतीत दडलेली आहेत.

‘माणूस’ कुणाला म्हणता येईल ?

‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वैराचार हे एक वेळ प्राण्यांचे वैशिष्ट्य असू शकते, माणसाचे नव्हे. ‘धर्मबंधनात रहाणे, धर्मशास्त्रांचे अनुकरण करणे’, असे करणार्‍यांनाच ‘माणूस’ म्हणता येते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले   

लव्ह जिहाद’ला मुळासकट नष्ट करण्यासाठी सर्व हिंदू युवतींनी सक्षम आणि संघटित होणे आवश्यक ! – सुमित सागवेकर

लव्ह जिहाद’ला मुळासकट नष्ट करण्यासाठी सर्व हिंदू युवतींनी सक्षम आणि संघटित होणे आवश्यक ! – सुमित सागवेकर

हिंदु भगिनींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा ‘लव्ह जिहाद’ म्हणजे आपल्या हिंदु संस्कृतीच्या अस्मितेवरच घाव घालणारे धर्मांधांचे फार मोठे षड्यंत्र आहे. याला वेळीच रोखले नाही, तर आपल्या देशामध्ये याची पाळेमुळे अजून घट्ट होत जातील. हे टाळण्यासाठी वेळीच सावध होऊया.

हिंदु संस्कृतीचे श्रेष्ठत्व !

‘पाश्‍चात्त्य संस्कृती शरीर, मन आणि बुद्धी यांना सुख देण्यासाठी धडपडते, तर हिंदु संस्कृती ईश्‍वरप्राप्तीचा मार्ग दाखवते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले