सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पांघरूण घेण्याच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाचे सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्त्या सुश्री (कु.) मधुरा भोसले यांनी दिलेले ज्ञानमय उत्तर !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या झोपेच्या वेळी त्यांची जीवात्मा-शिवदशा कार्यरत असते….

आयुष्यात सुरुवातीपासूनच साधनेचे महत्त्व साधना करण्याचे महत्त्व !

‘अनेक नवरा-बायको आयुष्यभर भांडत असतात आणि मग म्हातारपणी ‘या त्रासावर उपाययोजना, म्हणजे केवळ साधनाच आहे’, हे त्यांच्या लक्षात येते. त्या वेळी ‘आयुष्यभर साधना केली नाही’, याचा पश्‍चाताप करण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच पर्याय नसतो.’ 

सनातनच्या ३ गुरूंविषयी साधिकेला आलेल्या अनुभूती

मला व्यासपिठावर सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या तिन्ही गुरूंचे दर्शन झाले. प्रत्येक दिवशी मला मधे मधे त्यांचे अस्तित्व जाणवत होते.

हे गुरुसेवका, विनंती ही माझी आपण स्वीकारावी ।

सदा सर्वदा भेट आपली होत रहावी । साधना उभयतांची प्रगत व्हावी ।।

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन !

माझी आठवण तर नकोच. कृष्णाची आठवण व्हायला हवी; कारण तो युगानुयुगे असणार आहे. आपण देहधारी मनुष्य आहोत. आज आहोत, तर उद्या नाही.

परीक्षेतील गुणांपेक्षा साधनेमुळे निर्माण झालेले सद्गुण महत्त्वाचे !

‘परीक्षेतील गुणांनी फक्त ती एक परीक्षा उत्तीर्ण होता येते. साधनेमुळे निर्माण झालेल्या सद्गुणांमुळे आयुष्याची परीक्षा उत्तीर्ण होता येते !’

६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या विदेशातील साधिकेला बालपणापासून सूक्ष्म जगताविषयी असलेले आकर्षण आणि सूक्ष्म जगताचे ज्ञान मिळण्यास झालेला प्रारंभ !

मी जेव्हा भाव ठेवते अथवा ईश्वराशी बोलते, तेव्हाच मला सूक्ष्मातील काही दिसते. कधी कधी मी ईश्वराला प्रश्न विचारते आणि ईश्वर एखादे दृश्य दाखवून मला त्याचे उत्तर देतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे दाते कुटुंबियांनी पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) यांच्यासाठी केलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले उपाय – जप आणि जपाचा कालावधी : आधी ‘पंचम’ हा जप सांगितला होता. नंतर तो पालटून ‘ॐ’ हा जप दिवसभरात जेवढा होईल, तेवढा करावा – ७ घंटे केला.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा अनमोल सत्संग लाभला. त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनातील सूत्रे येथे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वप्नात दर्शन देऊन साधकाला आश्वस्त करणे आणि त्याची साधना चांगली होणे

एकदा रात्री माझ्या मनात मायेतील विचारांचे प्रमाण पुष्कळ प्रमाणात वाढल्यामुळे मला झोपच लागत नव्हती. त्या रात्री प.पू. गुरुदेव माझ्या स्वप्नात आले आणि म्हणाले, ‘तू अनावश्यक चिंता करू नको. मी आहे ना !’ त्यांचे बोलणे ऐकून मला पुष्कळ रडू आले.