‘मनात नकारात्मक किंवा निराशेचे विचार आल्यावर त्यातून बाहेर कसे पडायचे ?’, यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन !

विचार करू नकोस. अनिष्ट शक्ती त्रास देत असतातच त्या मनात विकल्प आणतात. त्यामुळे नामजपादी उपायांकडेच लक्ष ठेव. विकल्प येतील, तेव्हा मनाला सूचना द्यायच्या आणि अधिक सत्रे करायची.

पुणे येथील साधिका सौ.अर्चना चांदोरकर यांना सेवा करतांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे

व्यवहारात व्यक्तीची पात्रता पाहून नोकरी देतात; परंतु परात्पर गुरुदेव सेवा देतांना त्या साधकाची योग्यता पाहून नाही, तर त्याला पात्र बनवण्यासाठी सेवा देतात.

साधना न शिकवल्याचा परिणाम !

‘माणुसकी शिकवणारी साधना सोडून इतर सर्व विषय शिकवणार्‍या आधुनिक शिक्षण प्रणालीमुळे मानवाची परमावधीची अधोगती झाली आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

चि. श्रीराम अभिषेक मुरुकटे (वय ३ मास) याच्या शस्त्रक्रियेच्या वेळी त्याच्या कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा !

मी हनुमंताला प्रार्थना केली, ‘तुझ्या नावावरून बाळाचे नाव ठेवायचे आहे, तर तूच मला योग्य नाव सुचव.’ त्यावर हनुमंत म्हणाला, ‘माझे नाव ठेवण्यापेक्षा माझ्या प्रभूंचे, म्हणजे श्रीरामाचे नाव ठेवल्यास अधिक चांगले.

स्वभावदोषांच्या निवारणासाठी स्वयंसूचना घेण्याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन !

एका स्वभावदोषावर एक आठवडा दिवसातून ३ – ४ वेळा स्वयंसूचना घेतल्यावर पुढच्या आठवड्यात दुसर्‍या स्वभावदोषांवर स्वयंसूचना देणे

सनातन सांगत असलेल्या साधनेची फलनिष्पत्ती !

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार सहस्रो जिज्ञासू प्रतिदिन साधना करत आहेत. ‘सनातन सांगत असलेल्या ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गामुळे गेल्या २५ वर्षांत १२७ साधक संतपदाला पोचले आहेत आणि सहस्रो साधक त्या दिशेने वाटचाल करत आहेत.

दिव्य, अलौकिक आणि एकमेवाद्वितीय सनातन संस्था !

आनंद कसा मिळवायचा ? हे केवळ अध्यात्मशास्त्रच शिकवू शकते. हेच सनातन संस्थेने समाजावर बिंबवले.

धर्मप्रसारासाठी ज्ञानबळ आणि चैतन्यबळ पुरवणारी सनातनची ग्रंथसंपदा !

वर्ष १९९९ मध्ये स्थापन झालेल्या सनातन संस्थेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने ‘सनातनच्या ग्रंथांमुळे सनातन संस्थेचे धर्मप्रसाराचे कार्य कसे झपाट्याने वाढत आहे ?’, यावर थोडक्यात प्रकाश टाकणारा हा लेख !  

सूक्ष्मातील जाणू शकणे, हे सनातन संस्थेच्या साधकांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य !

वाईट शक्तींनी दुर्गंध निर्माण केल्यास ईश्वर सुगंधाची अनुभूती देऊन साधकांचे रक्षण करतो. साधक साधना करत असल्याने ईश्वर साधकांना साहाय्य करतो.

‘साधनेसाठी तन, मन आणि धन अर्पण करा’, असे शिकवणारी एकमेव सनातन संस्था !

. . . केवळ ‘सनातन संस्थे’मध्ये प्रारंभीच्या सत्संगापासूनच त्यागाचे बीज रोवले जाते. याच कारणास्तव अन्य संप्रदायांच्या तुलनेत सनातनच्या साधकांची जलद गतीने आध्यात्मिक उन्नती होत आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, संस्थापक, सनातन संस्था