भीषण आपत्काळ आरंभ होण्यापूर्वीच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ग्रंथनिर्मितीच्या कार्यात सहभागी होऊन शीघ्र ईश्वरी कृपेस पात्र व्हा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी संकलित केलेले; पण अद्याप अप्रकाशित असे सुमारे ५००० ग्रंथ आहेत. या ग्रंथांच्या माध्यमातून यांतील ज्ञान शक्य तितक्या लवकर समाजापर्यंत पोचणे आवश्यक आहे. या ग्रंथकार्यात सहभागी होऊन सर्वांनीच या संधीचा अधिकाधिक लाभ करून घ्यावा !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सनातनचे साधक म्हणजे आनंदी जीव’ यांची प्रचीती घेणार्‍या समाजातील विविध व्यक्ती !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले आमच्याकडून ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाने साधना करून घेत आहेत आणि आम्हाला आनंद प्रदान करत आहेत. त्यांनी ‘सनातनचे साधक म्हणजे आनंदी व्यक्तीमत्त्व’ अशी जगाला ओळख करून दिली आहे.

सनातनचे हे छोटे रोपटे वटवृक्षात रूपांतरित झाले ।

‘सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे होत आहे’, हे कळल्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सुचवलेले कृतज्ञतारूपी काव्य श्री गुरुचरणी समर्पित करीत आहे.

सनातन संस्थेचे वैशिष्ट्य : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी तत्त्वनिष्ठा शिकवणे !

सनातन संस्था गुरुरूपी देहाची नव्हे, तर तत्त्वाची उपासना करण्यास सांगते आणि तत्त्वरूपी कार्य केलेल्या श्रीगुरूंचे पूजन, तसेच त्यांचे महत्त्व समाजापुढे प्रस्तुत करते.

सात्त्विक वृत्ती असलेले लोक आनंद, स्थिरता आणि शांती यांचा अनुभव घेतात ! – शॉर्न क्लार्क, गोवा

बँकॉक, थायलँड येथे १७ ते १९ मार्च या कालावधीत झालेल्या ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन हॅप्पीनेस अँड वेल-बिईंग (ICHW2024)’ या परिषदेत श्री. क्लार्क बोलत असताना त्यांनी ‘सूक्ष्म सकारात्मक स्पंदने आनंदप्राप्तीचाचा शोध कसा सक्षम करतात’, हा शोधनिबंध सादर केला.

मन, बुद्धी, चित्त आणि अहं यांचा लय करायला शिकवणारी सनातन संस्था !

‘ईश्वरप्राप्ती हे मनुष्यजन्माचे ध्येय आहे; पण यामध्ये सर्वांत मोठा अडथळा असतो तो मन, बुद्धी, चित्त आणि अहं यांचा ! विविध साधनामार्ग आणि संप्रदाय मन, बुद्धी, चित्त अन् अहं यांबाबत बरीच तात्त्विक माहिती  सांगतात.

‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे हे आहे वेगळेपण !

‘बहुतेक वर्तमानपत्रे केवळ बातम्या देण्यापेक्षा अधिक काय करतात ? याउलट ‘सनातन प्रभात’ राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

प.पू. भक्तराज महाराज यांनी दिव्यत्वाची प्रचीती देऊन साधनामार्गात आणल्याची श्रीमती जयश्री मुळे यांना आलेली अनुभूती !

‘‘माझा एक शिष्य डॉक्टर (शिष्य डॉ. आठवले) आहे. त्यांनी गोव्याला गुरुपौर्णिमा ठेवली आहे. तिकडे या. आता ‘हॉटेल’मध्ये उतरायचे नाही. सरळ आश्रमातच यायचे.’’

इतरांना सात्त्विकतेचा लाभ व्‍हावा, यासाठी दैनंदिन कृती नामजपासह करा !

‘अध्‍यात्‍मशास्‍त्रानुसार शब्‍द, स्‍पर्श, रूप, रस, गंध आणि त्‍यांच्‍याशी संबंधित शक्‍ती एकत्रित असतात. या सिद्धांतानुसार आपल्‍या मनातील विचारांचाही आपल्‍या अवतीभवतीच्‍या परिसरावर परिणाम होत असतो.

एकाग्रतेने नामजप होण्‍यासाठी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन !

सलग नामजप करणे पुष्‍कळ कठीण आहे. ‘सकाळी १ घंटा, दुपारी १ घंटा, संध्‍याकाळी १ घंटा आणि रात्री १ घंटा’, असा नामजप करायचा.