स्वतःच्या कुटुंबातील भ्रष्टाचार्‍याला विरोध करणे, ही साधनाच आहे !

‘आपला नवरा भ्रष्टाचारी आहे, असे कळल्यावर त्याची धर्मपत्नी आणि जवळचे नातेवाईक यांनी त्याला पापापासून वाचवण्यासाठी त्याची समजूत घालणे, त्याच्या पापाचा पैसा न स्वीकारणे इत्यादी प्रयत्न करावेत. त्यानेही त्याच्यात पालट न झाल्यास त्याच्या विरोधात तक्रार करावी, म्हणजे पापात सहभागी झाल्याचे पाप त्यांना लागणार नाही.’

६५ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (वय १४ वर्षे) आणि सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ६ वर्षे) यांच्यामध्ये झालेला भावसंवाद !

‘गुरुदेवांच्या मांडीवर डोके ठेवून झोपणे आणि त्यांच्या मांडीवर बालरूपात बसणे’, असा भाव ठेवल्याने ‘त्यांनी आपल्याला जवळचे स्थान दिले आहे’, असे वाटून अहंकार वाढू शकतो’, असे पू. वामन यांनी सांगणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हाताच्या बोटांतून विजेरीच्या प्रकाशझोताप्रमाणे प्रकाश बाहेर पडतांना दिसणे

एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी केलेल्या एका प्रयोगाच्या वेळी आलेली अनुभूती

युवा साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचा लाभलेला अनमोल सत्संग आणि या सत्संगात प.पू. गुरुदेवांनी केलेले मार्गदर्शन !

मध्यंतरी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात प्रसारातील युवा साधकांचे शिबिर झाले. त्या वेळी युवा साधकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला.

आनंदापासून दूर नेणारे विज्ञान !

‘विज्ञान माणसाला सुखी बनवते; पण आनंददायी अध्यात्मापासून दूर नेते !’

साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करून त्यांना घडवणारा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा चैतन्यदायी सत्संग !

या लेखात विविध प्रसंगी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनातील काही उपयुक्त सूत्रे २२ एप्रिल या दिवशी पाहिली. आज उर्वरित सूत्रे येथे दिली आहेत. 

साधकाने आई-वडिलांची सेवा नामजपासहित केल्याने त्याची त्या सेवेतून साधना झाली, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सत्संगात सांगणे !

शिवमोग्गा, कर्नाटक येथील श्री. सोमशेखर एम्.बी. यांनी सत्संगात साधनेविषयी विचारलेले प्रश्न आणि त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉक्टर सत्संगात बोलत असतांना त्यांच्या मुखावरील भाव सारखे पालटत होते. मला त्यांच्या सभोवताली प्रकाश दिसत होता.

साधना न शिकवता सर्वधर्मसमभाव शिकवल्याचा दुष्परिणाम !

‘जनतेला साधना शिकवून तिला सात्त्विक करणे’, हे शासनकर्त्यांचे कर्तव्य असते. त्याचे पालन करण्याऐवजी राज्यकर्त्यांनी जनतेला ‘सर्वधर्मसमभाव’ शिकवला. त्यामुळे सर्वसाधारण मनुष्य स्वतःचा धर्म विसरला आणि धर्माने शिकवलेली नीतीमूल्येही विसरला. त्याचा परिणाम म्हणजे जनतेला अनेक सरकारी कर्मचारी भ्रष्टाचारी असल्याचे अनुभवास येते.’

उत्साही, हसतमुख आणि तळमळीने सेवा करणारे चि. विक्रम डोंगरे अन् शांत, प्रेमळ, साधकांशी जवळीक साधणार्‍या आणि भावपूर्ण सेवा करणार्‍या चि.सौ.कां. योगिता पालन !

‘सनातन प्रभात’ची कीर्ती जगभर पोचायला हवी’, या ध्यासाने देश-विदेशांतील हिंदुत्वनिष्ठांना ‘सनातन प्रभात’च्या कार्याशी जोडणारे एक अष्टपैलू व्यक्तीमत्त्व – श्री. विक्रम डोंगरे !