देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील पू. गुरुनाथ दाभोलकर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

पू. काकांनी काही अनुभूती सांगितल्या. ‘उच्च प्रतीच्या अनुभूती येऊनही संत किती साधे असतात आणि देवाशी जोडलेले असतात’, हे यातून शिकायला मिळाले. 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्याच्या वेळी सातारा जिल्ह्यातील जिज्ञासू आणि साधक यांना जाणवलेली सूत्रे

‘ब्रह्मोत्सवाच्या वेळी गुरुदेवांचे मैदानात आगमन होताच ‘सोनेरी रंगांची लाट सर्वत्र पसरत आहे’, असे मला जाणवले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काळानुसार आवश्यक असे प्रथम ‘ईश्वरप्राप्तीसाठी साधना’ या विषयावर लिखाण करणे आणि आता ‘साधनेसाठी मन कसे तयार करायचे ?’ या विषयावर लिखाण करणे

समाजातील सर्वसाधारण व्यक्तीही साधक व्हावी, तिने साधनेकडे वळावे यासाठी ‘साधनेसाठी मन कसे तयार करायचे ?’ या संदर्भातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मार्गदशक लिखाण.

श्री. सुनील भोवर यांच्या ‘महारथी शांती’ विधीच्या वेळी त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

आम्ही प्रथमच एवढा मोठा सोहळा करणार होतो. ‘गुरुदेव सर्व सुचवत आहेत आणि साहाय्य करत आहेत’, असे मला सतत जाणवत होते.

भारताची स्थिती बिकट होण्यामागील कारण जाणा !

‘ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद निर्माण करणार्‍यांनी हिंदूंमध्ये दुही निर्माण केली. त्यामुळे हिंदू आणि भारत यांची स्थिती बिकट झाली आहे; म्हणून दुही करणारे राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही होत ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बालवयातील मुलांसारखे हे बुद्धीप्रामाण्यवादी !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना कधी विश्‍वबुद्धीतून ज्ञान मिळते का ? ‘विश्‍वबुद्धी’ असे काहीतरी आहे आणि विश्‍वबुद्धीतून ज्ञान मिळते, हे तरी त्यांना ठाऊक आहे का ? ठाऊक नसल्यानेच ते बालवयातील मुले बडबडतात, तसे बडबडतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

नाशिक येथील श्री. अनिल पाटील यांना चित्तशुद्धीच्या संदर्भात लक्षात आलेली सूत्रे !

बुद्धीमध्ये विवेक नसेल, तर अयोग्य विचार चित्तात जातात आणि त्यामुळे चित्त अशुद्ध होते. चित्तामध्ये जेव्हा विवेकयुक्त विचार जातात, तेव्हा चित्त हळूहळू शुद्ध होते.

समंजस आणि सेवेची आवड असलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची फोंडा, गोवा येथील कु. सान्वी लोटलीकर (वय ९ वर्षे) !

तिला मंदिरे आणि आश्रम येथे असलेला महाप्रसाद पुष्कळ आवडतो. तिची घरी केलेल्या जेवणात आवड-नावड असते; मात्र आश्रमात जो महाप्रसाद असेल, तो ती ग्रहण करते.

लुधियाना, पंजाब येथील सौ. माधवी शर्मा  यांच्याविषयी त्यांचे यजमान श्री. प्रमोद शर्मा  यांना जाणवलेली सूत्रे

‘सौ. माधवीमुळे माझ्यामध्ये किती अहं आहे !’, याची मला जाणीव झाली. तिने माझ्या चुका सांगितल्या नसत्या, तर ‘माझ्यामध्ये किती अहं आहे !’, हे मला कधीच समजले नसते.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. राधा गावडे (वय ५० वर्षे) आणि फोंडा (गोवा) येथील श्रीमती अंजली कुलकर्णी (वय ७४ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

‘माझी ६० टक्के पातळी व्हायलाच पाहिजे’, अशी सौ. राधा हिची अपेक्षा नव्हती. देवाच्या चरणांजवळ आहे, तेच पुष्कळ आहे, असे तिला वाटते.’