बेंगळुरूत फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू  

दसरा आणि दिवाळी यांसाठी फटाक्यांची साठवणूक करण्यात येत होती. वाहनातून खोकी उतरवत असतांना त्यांना आग लागली. काही वेळातच दुकान आणि गोदाम यांना आगीने वेढले.

इस्रायलच्या ३००, तर पॅलेस्टाईनच्या ४०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू

आक्रमणाच्या वेळी हार्डवेअर त्याच्या सॉफ्टवेअरशी संपर्क करण्यास सक्षम नव्हते. कुठलीही क्षेपणास्त्र प्रणाली पूर्णपणे विश्‍वसनीय नसते. आता आक्रमणाचे स्वरूप पालटत आहे.

‘इस्रो’च्या ‘सॉफ्टवेअर’वर प्रतिदिन १०० हून अधिक सायबर आक्रमणे होतात !

कृत्रिम बुद्धीमत्तेसारख्या (‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’सारख्या) तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्ह्यांच्या आव्हानांचा सामना करू शकतो.

पाकिस्तानात गेल्या ८ वर्षांत आतंकवादी आक्रमणात ४०० सैनिक आणि पोलीस ठार

अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेवर आल्यानंतर पाकिस्तानात आतंकवाद्यांची घुसखोरी चालू झाली. एका वर्षात पाकिस्तानमध्ये आतंकवादी आक्रमणे ५० टक्क्यांनी वाढली आहेत.

लेबनॉनमधील हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेकडूनही इस्रायलवर हवाई आक्रमण

पॅलेस्‍टाईनमधील आतंकवादी संघटना ‘हमास’ने ७ ऑक्‍टोबर या दिवशी इस्रायलच्‍या ७ शहरांवर ५ सहस्र रॉकेट डागल्‍याच्‍या घटनेनंतर आता लेबनॉन या देशातील हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेनेही इस्रायलवर हवाई आक्रमणे केली आहेत. 

अमेरिकेत पाद्रयाने एका मुलीवर १५ वर्षे सातत्याने केला बलात्कार !

अशा घटना भारतातील प्रसारमाध्यमे दडपतात; कारण त्या स्वतःला धर्मनिरपेक्ष समजतात आणि त्यांच्या लेखी पाद्री म्हणजे सभ्य गृहस्थ असतात !

यवतमाळ येथे २५ एकरात गांजाची शेती करणारे ४ शेतकरी कह्यात !

डोंगराळ भागाचा अपलाभ घेऊन शेतकरी गांजाची शेती करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.

पंतप्रधान ट्रुडो यांनी भारतावर ठोस पुराव्यांविना केलेले आरोप दुर्दैवी ! – अमेरिका भारत स्ट्रटेजिक पार्टनरशीप फोरम्

कॅनडाच्या पंतप्रधानांचे आरोप देशांतर्गत राजकारणामुळे प्रेरित आहेत आणि त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी ते शीखबहुल पक्षावर अवलंबून आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथे लाचखोरीच्‍या गुन्‍ह्यात अटक असतांनाही २१६ कर्मचारी शासनाच्‍या सेवेत !

काही पाश्‍चात्त्य देशांत लाच घेणार्‍यांना मृत्‍यूदंड अथवा जन्‍मठेप अशी कठोर शिक्षा केली जाते. भारतात अशी शिक्षा नसल्‍याचा परिणाम !

मिरज येथे ‘डॉल्‍बी’ आणि ‘लेझर लाईट’ विरोधी उत्‍स्‍फूर्त बैठक : चळवळ चालू करण्‍याचा निर्धार !

मशिदींवरील मोठ्या आवाजाचे अनधिकृत भोंगे बंद व्‍हावेत. श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीविषयी आचारसंहिता बनवून त्‍या संदर्भात प्रसार व्‍हावा. या संदर्भात निवेदन देणे.