घणसोली येथे बजरंग दलाकडून ४ गायींची सुटका !
गोरक्षणासाठी सतर्क असणार्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन !
गोरक्षणासाठी सतर्क असणार्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन !
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अवैध गोवंश वाहतूक, क्षमतेपेक्षा अधिक जनावरे भरून होणारी वाहतूक आणि प्राण्यांवरील क्रूरतेच्या घटनांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी निवेदन दिले.
देशातील अनेक राज्यांत गोहत्या बंदी कायदा असतांनाही गोहत्या होत असल्यामुळे शंकराचार्यांना गोहत्या रोखण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, हे सरकारांना लज्जास्पद !
या केंद्रात भारतातील दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या देशी गायींचे संवर्धन, संगोपन आणि जतन केले जाते. यात सहिवाल, गीर, राठी, थारपारकर, लाल सिंधी आदी देशी गायींचे प्रात्यक्षिक विभाग सिद्ध केले आहेत.
गोवंश हत्याबंदी कायदा असतांना अवैधरित्या आणि क्रूरपणे वाहतूक होणे, हे संतापजनक आहे ! अशा धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
हे विधान एका राष्ट्रीय मुसलमान संघटनेच्या अध्यक्षाने केल्याने मुसलमानांचे लांगूलचालन करणारे हिमाचल प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक आदी काँग्रेसशासित सरकारे स्वत:च्या राज्यात यावर कार्यवाही करतील का ?
कसारा परिसरात आंतरराष्ट्रीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी १८ गोवंशियांची वाहतूक करणारा टेंपो पकडला. १३ मेच्या रात्री कसारा पोलीस ठाणे हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
वणी पोलिसांनी धडक कारवाई करत १ लाख रुपयांच्या गोवंशियांसमवेत साडेसात लाख रुपयांची वाहने असा साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
खरे तर सर्वच राज्य सरकारांनी असा स्तुत्य निर्णय घ्यायला हवा ! यासाठी प्राणीप्रेमी संघटनांनीही पुढाकार घ्यायला हवा !
सध्याच्या काळात भूजल, प्रदूषण, कत्तल आणि अन्य कारणांमुळे गोवंशियांवर संकट निर्माण होत असून त्यांचे संरक्षण करण्यासाठी एकसमान राष्ट्रीय धोरणाची आवश्यकता आहे.