वैजापूर (छत्रपती संभाजीनगर) येथे धर्मांधांकडून गोसेवकांविरोधात तक्रार
‘चोर तो चोर वर शिरजोर’ अशा वृत्तीच्या धर्मांधांना वठणीवर आणण्यासाठी हिंदूंचे भव्य संघटनच कार्य करील !
‘चोर तो चोर वर शिरजोर’ अशा वृत्तीच्या धर्मांधांना वठणीवर आणण्यासाठी हिंदूंचे भव्य संघटनच कार्य करील !
सर्व यंत्रणा हाताशी असतांना पोलीस गोतस्करांची माहिती काढून त्यांना कधीच का पकडत नाहीत ? प्रत्येक वेळी गोरक्षकांनाच त्यासाठी प्रयत्न का करावा लागतो ? हरियाणात भाजपचे सरकार असतांना हे अपेक्षित नाही !
मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी स्वपक्षाच्या नेत्याला वार्यावर सोडणारी काँग्रेस हिंदूंचे हित काय साधणार !
गोवंशियांच्या शेणाच्या रूपातील शाश्वत ऊर्जा टिकवण्यासाठी देशात गोवंशियांचे संवर्धन आणि गोवंशहत्या बंदी कायदा करणे महत्त्वाचे !
गोवंश तस्करी आणि गोहत्या यांविषयी गुन्हेगार असणार्या आरोपींना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात यावी.
पोलिसांकडून नोंदवलेल्या गुन्ह्यांचे योग्य अन्वेषण, तसेच कडक कारवाई होत नसल्याने गोहत्या वाढत आहेत, हे पोलिसांनी लक्षात घ्यावे
अवैधरित्या गुरांची वाहतूक होणार असल्याची माहिती ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्याची माहिती कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिली.
या वेळी राज्यपालांनी गो आधारित कृषीसाठी राज्य सरकार आणि गोसेवा आयोग यांच्याकडून निर्णायक अन् परिणामकारक कार्य व्हावे, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
गोवंशहत्या बंदी कायदा अस्तित्वात असतांनाही गोमांसाची उघडपणे वाहतूक होणे म्हणजे कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्याचेच लक्षण !
हिंदुत्वनिष्ठांना जनावरांच्या सुरक्षेसाठी आमरण उपोषण करण्याची वेळ का येते ? प्रशासन स्वतःहून यामध्ये लक्ष का घालत नाही ?