वैजापूर (छत्रपती संभाजीनगर) येथे धर्मांधांकडून गोसेवकांविरोधात तक्रार

‘चोर तो चोर वर शिरजोर’ अशा वृत्तीच्या धर्मांधांना वठणीवर आणण्यासाठी हिंदूंचे भव्य संघटनच कार्य करील !

Haryana Cattle Smugglers Open Fire : हरियाणात गोतस्करांनी केला गोरक्षकांवर गोळीबार

सर्व यंत्रणा हाताशी असतांना पोलीस गोतस्करांची माहिती काढून त्यांना कधीच का पकडत नाहीत ? प्रत्येक वेळी गोरक्षकांनाच त्यासाठी प्रयत्न का करावा लागतो ? हरियाणात भाजपचे सरकार असतांना हे अपेक्षित नाही !

संपादकीय : कर्नाटकामध्ये गोरक्षण ?

मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी स्वपक्षाच्या नेत्याला वार्‍यावर सोडणारी काँग्रेस हिंदूंचे हित काय साधणार !

संपादकीय : शेणाच्‍या वायूची गाडी !

गोवंशियांच्‍या शेणाच्‍या रूपातील शाश्‍वत ऊर्जा टिकवण्‍यासाठी देशात गोवंशियांचे संवर्धन आणि गोवंशहत्‍या बंदी कायदा करणे महत्त्वाचे !

गोवंश तस्करी प्रकरणातील आरोपींना एम्.पी.डी.ए. कायद्याच्या अंतर्गत तुरुंगात डांबा ! – शिवसेनेचे आमदार नीलेश राणे

गोवंश तस्करी आणि गोहत्या यांविषयी गुन्हेगार असणार्‍या आरोपींना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात यावी.

सोनवडी (दौंड) येथून १६ गायींची सुटका; ५ धर्मांधांविरोधात गुन्हा नोंद !

पोलिसांकडून नोंदवलेल्या गुन्ह्यांचे योग्य अन्वेषण, तसेच कडक कारवाई होत नसल्याने गोहत्या वाढत आहेत, हे पोलिसांनी लक्षात घ्यावे

लांजा येथे गोवंशियांची अवैध वाहतूक : दोन मुसलमानांवर गुन्हा नोंद

अवैधरित्या गुरांची वाहतूक होणार असल्याची माहिती ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्याची माहिती कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिली.

‘महाराष्ट्र गोसेवा आयोगा’च्या ‘व्हिजन डॉक्युमेंट’चे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन !

या वेळी राज्यपालांनी गो आधारित कृषीसाठी राज्य सरकार आणि गोसेवा आयोग यांच्याकडून निर्णायक अन् परिणामकारक कार्य व्हावे, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

म्हसळा (रायगड) येथे शाळेच्या वाहनातून गोमांस नेणारे २ धर्मांध अटकेत !

गोवंशहत्या बंदी कायदा अस्तित्वात असतांनाही गोमांसाची उघडपणे वाहतूक होणे म्हणजे कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्याचेच लक्षण !

कसाईमुक्त जनावरांच्या बाजारासाठी मिलिंद एकबोटे यांची आमरण उपोषणाची चेतावणी !

हिंदुत्वनिष्ठांना जनावरांच्या सुरक्षेसाठी आमरण उपोषण करण्याची वेळ का येते ? प्रशासन स्वतःहून यामध्ये लक्ष का घालत नाही ?