गो सेवेला सहकार्य करू ! – केंद्रीय मंत्री नारायण राणे

गो सेवा करतांना विरोध होणे, ही गोष्ट चुकीची असून कोकरे गोवंश कसायाकडे जाऊ देत नाहीत, हे केवढे मोठे काम आहे.

संत हेच समाजाचे खरे दिशादर्शक आहेत ! – ह. भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ

ज्याच्या चित्तात परमात्म्याचे वास्तव्य आहे , ज्याच्या जीवनातील द्वंद गेले ते संत, असे जे संत आहेत त्यांची जीवनात संगती घडावी, संतांच्या संगतीने जीवन कृतार्थ होते.

कुटुंब आणि देश यांचे भविष्य सुधारण्यासाठी गायीचे महत्त्व !

‘वृंदावनातील एक गोशाळा पहाण्याचा योग आला. तेथील एका कर्मठ कार्यकर्त्याला मी विचारले, ‘‘महाराज, या गायीचे भविष्य काय ? ती गोशाळेत उपाशी राहून सुद्धा प्रसन्न आहे ?

गोरक्षण आणि धर्मरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने प्रतिदिन किमान १ घंटा वेळ देणे आवश्यक ! – अधिवक्ता देवदास शिंदे

पाथर्डी (अहिल्यानगर) येथील गोवत्स संमेलन !

शिर्डी (अहिल्यानगर) येथे कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या ४८ गोवंशियांची सुटका !

कोपरगाव येथील राजु ईनामदार आणि तन्वीर सय्यद यांच्या घराजवळ असणार्‍या पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीकरता गोवंशियांना बांधून ठेवले आहे

ममदापूर (अहिल्यानगर) येथे धर्मांध गोतस्करांकडून गोरक्षकांवर गोळीबार !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांना गोरक्षकांवर जीवघेणी आक्रमणे होणे प्रशासनाला लज्जास्पद ! स्वतःचा जीव धोक्यात घालून गोरक्षण करणार्‍या गोरक्षकांच्या रक्षणासाठी पोलीस काही करणार का ?

नेवासा (अहिल्यानगर) येथे कत्तलीसाठी आणलेले २७ गोवंशीय आणि ७०० किलो गोमांस जप्त !

सातत्याने घडणार्‍या गोवंशियांच्या हत्या थांबवण्यासाठी हिंदूंनी प्रशासनाकडे वैध मार्गाने पाठपुरावा करणे आवश्यक !

सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी (पुणे) येथे ८० किलो संशयित गोमांस जप्त !

गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्याची आवश्यकता !

११० गोवंशियांची होणारी तस्करी झारखंड पोलिसांनी रोखली !

३ वाहनांमध्ये गोवंशीयांना कोंबून भरण्यात आल्याने ३२ गोवंशियांचा मृत्यू

लोणंद (सातारा) येथे गोमांसाची वाहतूक करणार्‍या ३ जणांवर गुन्हा नोंद !

महाराष्ट्रात लागू असलेला गोवंशहत्या बंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करून गोमांसाची वाहतूक आणि गोवंशियांच्या हत्या पूर्णपणे बंद करण्याची आवश्यकता आहे !