नगर येथे २ ठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये ७३ गोवंशियांना मिळाले कत्तलीपासून जीवदान !
गोरक्षकांप्रमाणे पोलिसांनीही प्राणपणाने प्रयत्न केल्यास गोहत्या निश्चितच रोखल्या जातील !
गोरक्षकांप्रमाणे पोलिसांनीही प्राणपणाने प्रयत्न केल्यास गोहत्या निश्चितच रोखल्या जातील !
गोरक्षण करणारे महाराज यांच्यावर प्राणघातक आक्रमण व्हायला हा भारत आहे कि पाकिस्तान ? बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात त्यांचेच जीवन असुरक्षित असणे हे हिंदूंसाठीच लज्जास्पद !
गोमातेसह गोरक्षक संकटात आणि गोहत्या करणारे मोकाट असल्याने गोहत्या थांबत नाहीत. त्यासाठी कायद्याची कार्यवाही करणारे प्रशासन प्रामाणिक हवे.
गोवंशहत्या बंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही केल्यास राज्यातील गोवंश वाचवता येईल !
राज्यात गोवंशहत्या बंदी कायदा लागू असूनही कायद्याची कडक कार्यवाही होत नसल्यानेच सर्वत्र गोहत्या होऊन गोमांसाची अवैध वाहतूक चालू आहे !
गोवंशियांच्या हत्येस बंदी असतांना उघडपणे त्यांची हत्या करून मांस विक्रीसाठी नेणे यातूनच धर्मांधांना कायद्याचा धाक उरला नसल्याचे दिसून येते !
वसुबारस या दिवशी शिवाजी पेठ येथील गोरक्षनाथ मठ येथे गोपूजन आणि होम यांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम गणेश पूजन करून गोपूजा करण्यात आली. तसेच काही ठिकाणी विविध संघटनांच्या वतीने गोवत्स पूजन करण्यात आले.
शेतीप्रधान व्यवस्थेचा गोधन हा कणा आहे. आज गोतस्करी करून गोहत्या केली जात आहे. गोमांस विक्रीला आणले जात आहे. देशातून गोधनाची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात आहे.
वेळापूर येथून मोठ्या प्रमाणात गोवंशियांची तस्करी होते, अशी माहिती गोरक्षकांना मिळाली होती. या माहितीनुसार सोलापूर येथील बजरंग दलाच्या गोरक्षकांनी अकलूज विभाग पोलिसांच्या साहाय्याने बोरगाव रस्ता येथे धाड टाकली..