भारताने चीनची केलेली राजनैतिक कोंडी !
भारताने चीनची राजनैतिक कोंडी करत तैवानला मुंबईत दूतावास उघडायला अनुमती दिली आहे. परिणामी चीन चांगलाच खवळला आहे. अरुणाचल प्रदेशमधील गावांची नावे पालटणार्या चीनला भारताकडून ‘जशास तसे’ उत्तर मिळाले आहे.
भारताने चीनची राजनैतिक कोंडी करत तैवानला मुंबईत दूतावास उघडायला अनुमती दिली आहे. परिणामी चीन चांगलाच खवळला आहे. अरुणाचल प्रदेशमधील गावांची नावे पालटणार्या चीनला भारताकडून ‘जशास तसे’ उत्तर मिळाले आहे.
जेव्हा भारताचे राष्ट्रहित, अखंडता किंवा सार्वभौमत्त्व यांचा प्रश्न येतो, तेव्हा भारत कठोर पावले उचलतो, अशी माहिती भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी दिली.
चीनने मालदीवला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी साहाय्य केले नाही. त्यामुळे तेथील राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी भारताची वाट पकडली.
१३ वर्षांची कु. ली मुझी तिच्या एका मुलाखतीत ‘भरतनाट्यम्’ या नृत्य प्रकाराविषयी मत व्यक्त करतांना म्हणाली, ‘‘मी या नृत्यावर प्रेम करते. मला याची आवड असून मी ते प्रतिदिन करते. ‘भरतनाट्यम्’ नृत्य ही माझ्यासाठी केवळ एक सुंदर कला आहे, असे नाही, तर ते भारतीय संस्कृतीचे मूर्त स्वरूप आहे…
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय चर्चा करण्यात आली. जवळपास ५० मिनिटे या दोघांमध्ये चर्चा झाली.
भारताचे सैन्यदलप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांची स्पष्टोक्ती
चीनच्या नरमाईची भुरळ न पडता भारतियांनी त्यांचा चिनी वस्तूंवरील आर्थिक बहिष्कार चालूच ठेवला पाहिजे !
हे राष्ट्रद्रोही कोण, हे जगजाहीर असून अशांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, असेच सर्वसामान्य हिंदु जनतेला वाटते !
भारत आणि चीन यांच्यामधील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेविषयी दोन्ही देशांमध्ये करार झाला आहे. भारत आणि चीन यांच्यामध्ये पुन्हा गस्त घालण्यावर एकमत झाले आहे.
चीनमध्ये अल्पसंख्यांकांची आंदोलने हिंसक पद्धतीने दडपली जातात, तर भारतात अल्पसंख्यांकांचा उदो उदो होतो, हे लक्षात घ्या !